शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कृषी विभागातील कामकाज ठप्प

By admin | Updated: August 12, 2014 23:49 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देत धरणे दिले.त्यामुळे जिल्हाभरातील कृषी

बेमुदत आंदोलन : तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभागगोंदिया : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देत धरणे दिले.त्यामुळे जिल्हाभरातील कृषी कार्यालयांमध्ये सोमवारपासून शुकशुकाट दिसून आला. ऐन शेतीच्या कामांची लगबग असताना हे आंदोलन सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.कृषी विभागातील तांत्रिक संवर्गात येणाऱ्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२, वर्ग-१, अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी संचालक या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. त्यांचे आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांना दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या जिल्हा शाखेचे पदाधिकारी ए.एम.कुरील, ए.एम.कोटांगले, सी.डी.कोल्हे, गणेश चौधरी, प्रकाश मेश्राम, आय.बी.बागडे, आशा रामटेके, डी.के.ठाकूर, आर.आर.लिल्हारे, प्रतिभा राऊत, युवराज शहारे, दुर्गाप्रसाद वाहाणे, पद्माकर गिदमारे, पी.एस.मेंडे, आर.के.चांदेवार, धनाजी संग्रामे, रवी भगत, घनश्याम चौधरी आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)