शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 20:55 IST

शेतात लावलेल्या तुरीच्या झाडांचे हरिण व रानडुकरांनी शेतात धुमाकुळ घालून फस्त केल्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देआर्थिक मदतीची मागणी : रानडुकरांचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी (डाकराम) : शेतात लावलेल्या तुरीच्या झाडांचे हरिण व रानडुकरांनी शेतात धुमाकुळ घालून फस्त केल्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.तिरोडा तालुक्यातील आलेझरी-बालापूर येथील प्रगतीशील शेतकरी खेमराज बघेले, खुमेश बघेले, संदीप बघेले, नितीन बघेले व रमेश बघेले यांनी आपल्या १५ ते १८ एकर शेतामध्ये तुर पिकाची लागवड केली होती. तुरीची झाडे खूप उंच असून एका-एका झाडाला जवळपास ४ ते ५ किलो तुरीचे उत्पादन निघेल,ऐवढ्या शेंगा झाडांना लागल्या होत्या. मात्र या परिसराला जंगल लागून असल्याने शेत वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. रानडुकरे व हरिणांच्या कळपांनी या तुरीच्या शेंगा झाडाला मोडून खाऊन फस्त करून टाकल्या. १५ ते १८ एकरामध्ये कमीत-कमी तुरीचे उत्पादन २० ते २५ क्विंटल होणार होते. पण आता एक क्विंटलसुध्दा होणार नाही. सहा हजार रुपये क्विंटल तुरीचा दर आहे. तर १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे. मात्र याकडे वनविभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रगतीशील शेतकरी बघेले यांनी केला आहे. शासनाने कमीत कमी २ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खुमेश बघेले यांनी केली आहे.