शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

वन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By admin | Updated: December 6, 2015 01:53 IST

तिरोडा वनविभाग कार्यालय शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसना करतात. त्यांना नुकसान भरपाई न देता त्यांची दिशाभूल करतात.

सुकडी-डाकराम : तिरोडा वनविभाग कार्यालय शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसना करतात. त्यांना नुकसान भरपाई न देता त्यांची दिशाभूल करतात.शेतातील पिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यांनी दखल घ्यावी म्हणून शेतकरी वनविभागाकडे जातात.पण कार्यरत कर्मचारी त्यांना सल्ला न देता त्याची दिशाभूल करतात. शेतकरी नुकसान झाल्याने ज्या विभागात अर्ज सादर करतो. त्या शेतकऱ्यांना अर्जावर चार रुपयांची कोर्टाची तिकीट लावण्यास सांगतात. त्या जमिनीच्या ७/१२, ८ अ, नकाशा, सीमांकन, आधारकार्ड, बँकेचे पुस्तक अशा विशेष कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगून त्यांना कार्यालयाकडून परत पाठवतात. कागदांच्या पूर्ततेसाठी पायपीट करून कार्यालयात जमा करतो. असे आणखी संपूर्ण अर्ज आॅनलाईन करून आल्याचे सांगतो. या भागातील शेतकरी अशिक्षीत असल्याने त्यांना आॅनलाईन समजत नाही. परिणामी तो त्या वनविभागाच्या कार्यालयात चार-पाच वेया चकरा मारतो. वनविभागास कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे नुकसानीचा अर्ज न देता आपल्या घरी येतो. एकाद्याने अर्ज दिला तर अर्ज दिल्यानंतर त्याच्या रेंजमधील कर्मचारी माहिती मिळूनही पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात जात नाही. (वार्ताहर)