शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

सरकारची अकार्यक्षमता उघड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:07 IST

जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता उघड करत आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुका कॉंग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता उघड करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आता भाजप सरकारचा खरा चेहरा उघड करावा. सरकारची अकार्यक्षमता जनतेपुढे उघडकीस आणून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकजूट होऊन कामाला लागावे, असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रताप लॉन येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले सन २००४ मध्ये कॉंग्रेस जेथे १०-१२ ग्रामपंचायतवर मर्यादित होता. तेथेचे आज कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ताकत मिळाली आहे. सुमारे ६५ ग्रामपंचायतवर कॉंग्रेसचा झेडा फडकला आहे.जिल्हा परिषदेतही कॉंग्रेस सत्ता असून पंचायत समितीवर मागील १५ वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता आहे. कार्यकर्त्यांची सततची मेहनत व मार्गदर्शनाचे हे फलीत आहे. आज आम्ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या स्थितीत शेतकºयांच्या बाजूने गोंदियापासून मुंबई पर्यंत आवाज उठविला. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सर्वप्रथम आम्ही परिस्थितीशी अवगत करवून दिले. आता आमच्या पाठोपाठ अन्य पक्ष या विषयावर आपली पोळी भाजत आहे. मात्र जिल्ह्यातील जनता व शेतकरी सर्वांनाच कॉंग्रेसच्या धोरणांची जाणीव आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आता पूर्ण जोर लावून ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाच्या नावावर पक्षाचा प्रचार करावा असे आमदार अग्रवाल म्हणाले.पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, कॉंग्रेसने महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन पुरूषांच्या बरोबरीचा दर्जा दिला. तेथेच भाजप सरकारने मात्र महिलांना दैनंदिन उपयोगात येणाºया वस्तूंचे भाव वाढवून त्यांच्या विश्वासावर आघात केला आहे. त्याचे उत्तर महिला ग्रामपंचायत निवडणुकीत देणार असल्याचे मत व्यक्त केले. संचालन तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, अशोक बाकलीवाल यांनी केले. आभार महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. मेळाव्याला जिल्हा परिषद सभापती विमल नागपूरे, बाजार समिती उपसभापती धनलाल ठाकरे, अरूण दुबे, कुर्मराज चव्हाण, भास्कर रहांगडाले, रमेश अंबुले, सीमा मडावी, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, शेखर पटले, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनीत मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, खेमन बिरनवार, सावलराम महारवाडे, रमेश लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जून नागपूरे, जगदीश अग्रवाल, देवेंद्र मानकर, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, संतोष घरसेले, वाय.पी. रहांगडाले, महेंद्र बिसेन, सरोज मस्करे, जे.सी.तूरकर, ब्रिजलाल पटले, नामदेव सहारे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.