शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या मर्यादित कोट्यामुळे वृक्षतोड जोमात

By admin | Updated: November 23, 2015 01:41 IST

गॅसच्या दरवाढीने हतबल झालेल्या गृहिणींना पुन्हा इंधनाकरिीाा लाकडाचा उपयोग करणे भाग पडत आहे. त्यामुळे वृक्षतोड जोमात सुरू आली आहे.

खजरी : गॅसच्या दरवाढीने हतबल झालेल्या गृहिणींना पुन्हा इंधनाकरिीाा लाकडाचा उपयोग करणे भाग पडत आहे. त्यामुळे वृक्षतोड जोमात सुरू आली आहे.गॅस सिलिन्डरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गॅसधारकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. परिणामी झुडपी जंगलालगत वास्तव्य करणारे नागरीक जंगलात जाऊन किंवा शेतशिवारात जावून झाडाची कत्तल करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येते.शहरालगत तसेच ग्रामीण भागात वृक्षतोडीचा प्रकार सतत वाढतच चालला आहे. या भागात ज्याला वाटेल तो त्या परीसरात असलेल्या वृक्षाची तोड करीत आहेत. यात मुख्यता म्हणजे लहान-लहान वृक्षाची कत्तल मोठ्या वृक्षा पेक्षा जास्त होत असल्याचा प्रकार सध्या या भागात दिसून येत आहे. राज्य शासनाचा वन खात्यानी अवैध वृक्षतोडीवर वन कायद्याने बंदी घालण्यात आली असली तरी तो कायदा फक्त कागदावरच असल्योच दिसून येत आहे. वन विभागाने कायदाचा पालन करणे अती आवश्यक असून सुध्दा कायद्याचे पालन होत नाही. असे जनमानसात चर्चेला उथान आलेला आहे. या भागात वृक्षाची तोड करून लहान-मोठ्या वाहनांनी या लाकडाचा ने-आण होत आहे. मात्र विभागाचे अधिकारी केवळ आपल्या लाभाच्या बाबीकडे अधिक लक्ष देण्यात व्यस्त असल्याचे याकडे लख देण्यास त्याना वेळ नसल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्व ग्रामीण भागात इंधनाची व्यवस्था करण्याचा नादात जंगलातील तसेच शेत शिवारातील असलेल्या मौल्यवान वन औषधी वृक्षाचीही कत्तल होत आहे तर एकीकडे जंगलातील शेतातील वन औषधी वृक्षाची जोपासना, बचावाकरिता शासनाच्यावतीने अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. दुसरीकडे या मौल्यवान वृक्षाचा बचावाकरिता कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. वृक्षाचा बचाव करता-करता प्रत्येक गावोगावात गावकऱ्याचा मध्यस्थीने वनरक्षक समीत्या गठीत केल्या होत्या. वनाचे रक्षण करतात की वनाचे भक्षण हे वनविभागातील वन अधिकाऱ्यानाच ठाऊक आहे. ग्रामीण भागात पूर्वीच वृक्षाची संख्या फार कमी आहे यात काही प्रमाणात औषधीच वनस्पती ही आहेत. याची जाणीव वनविभागाला पूर्वीच आहे की नाही याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. या ग्रामीण भागात मर्यादित प्रमाणात हिरडा, बेहडा, अर्जुन खैर, बेल, आॅवला, नीलगिरी, जांभुळ, चिंच असा अनेक बहुमुल्य वृक्षाची तोड इंधनाकरिता करण्यास जोरात सुरू आहे. (वार्ताहर)