शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर किसान व मजूर बचाव दिवस पाळत या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकरी बचाओ, कृषी विधेयक रद्द, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक घेवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देडफली वाजवून केला केंद्र सरकारचा निषेध : कृषी विधेयक रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी विषयक विधेयक पारित केले आहे. हे विधेयक शेतकरी आणि शेतमजूर विरोधी असून ते रद्द करण्यात यावे या मागणीला घेवून जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी (दि.२) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी डफली वाजवून नोंदविला.शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर किसान व मजूर बचाव दिवस पाळत या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकरी बचाओ, कृषी विधेयक रद्द, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक घेवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. त्यानंतर फुलचूर चौकातून बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा जयस्तंभ चौकातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा डफली वाजवून निषेध नोंदविला. या मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, विनोद जैन, जितेश राणे यांनी केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन राष्टपतींच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवा दल, ओबीसी विभाग, अनु.जाती विभाग, असंघटित मजदूर काँग्रेस, युथ काँग्रेस, एनएसयुआयचे कार्यकर्ते व नीलम हलमारे, सुर्यप्रकाश भगत, डॉ.संजीव ठकरेले, सुशील खरकाटे, प्रशांत लिल्हारे, नटवरलाल गांधी, विजेंद्र बरोडे, अमित भालेराव, जीवन शरणागत, चंद्रशेखर बगडे, प्रभा उपराडे, वंदना काळे,अजय रहांगडाले,अमर राहुल, ममता पाऊलझगडे, आलोक मोहंती यांनी सहकार्य केले.या आहेत प्रमुख मागण्याकेंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कृषी विधेयक रद्द करा.शेतकरी व शेतकरी विरोधी विधेयके श्रमिक विरोधी विधेयक रद्द करा.एअर इंडिया, एल.आय.सी, बँकासह सार्वजनिक उपक्रम विकण्यास विरोध.हाथरस येथील पीडितेला न्याय देण्यात यावा.शेतकरी आणि सर्वसामान्य विरोधी धोरणे केंद्र सरकारने मागे घ्यावीत.

टॅग्स :congressकाँग्रेसMorchaमोर्चा