शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जिल्ह्यात ५५ टक्के रोवण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 20:48 IST

जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आत्तापर्यंत ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या आहे. तर अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. रोवणीला विलंब होत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपावसाची विश्रांती : मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती बिकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आत्तापर्यंत ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या आहे. तर अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. रोवणीला विलंब होत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केली.यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने पऱ्हे टाकण्यास विलंब झाला.तर त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली होती. पावसाअभावी दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली तर रोवणीच्या कामाला सुध्दा वेग आला आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या होत्या. तर मागील वर्षी याच तारखेपर्यंत ९५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या होत्या.त्यातुलनेत अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. तर मागील दोन दिवसांपासून पावसाने सुध्दा उघडीप दिली आहे.जिल्ह्यात पाहिजे तसा दमदार पाऊस न झाल्याने उन्ह तापल्यास बांध्यामध्ये जमा झालेले पाणी सुध्दा आटण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास रोवणीची कामे सुध्दा पुन्हा खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात आत्तापर्यत सरासरी ७४ टक्के पाऊस झाला असून अजूनही ११ टक्के पावसाची तूट कायम आहे.तर सिंचन प्रकल्प अद्यापही ६० टक्के भरलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीय सुध्दा चिंतेत आहे.तिरोडा तालुक्यात कमी पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद तिरोडा तालुक्यात झाली आहे. परिणामी या तालुक्यात रोवणीची टक्केवारी सुध्दा कमी आहे.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील तीन महसूल मंडळात रोवण्या कमी झाल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती