शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

त्या २८ गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देलोकमत्तच्या वृत्ताची दखल : विनोद अग्रवाल यांना विधानसभेत मांडला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावांसह गोंदिया तालुक्यातील २८ गावांना फटका बसला होता. त्यात गोंदिया तालुक्यातील एकूण ४३१४ शेतकऱ्यांचे १८२७ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ७५८ हेक्टरमधील पिकांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही कसलाही मोबदला मिळाला नव्हता. लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. आ.विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत लोकमतमधील वृत्ताचे कात्रण दाखवून हा मुद्या लावून धरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.सन २०१७ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. उर्वरित ७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून सुद्धा त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागले.या ७ हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार की नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.मागील कर्जमाफीत अर्ज पात्र ठरून सुद्धा कर्जमाफी न मिळालेल्या शेतकºयांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत या योजनेचा लाभ देण्याची मागणी आ. अग्रवाल यांनी केली.गोदामांची व्यवस्था करायावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले असून धान विक्रसाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. मार्केटिंग फेडरेशन जवळपास ३० लाख क्विंटल धान खरेदी करणार असून आत्तापर्यंत २६ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्केटिंग फेडरेशनकडे ३ लाख क्विंटल धान साठवण करण्याची क्षमता आहे. परिणामी पंधरा पंधरा दिवस धानाची उचल होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उघड्यावरील धानाला पाऊस आणि गारपिटीचा सुध्दा फटका बसला. शासनाने धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था करावी अशी मागणी सभागृहात आ. विनोद अग्रवाल यांनी केली.सुधारित वीज बिलाचे वाटप कराजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वापरापेक्षा अतिरिक्त बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून शेतकºयांना विज बिलात दुरूस्ती करुन नवीन बिल वाटप करण्याची मागणी केली.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी