शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्हाधिकारी खेळले केबीसी

By admin | Updated: March 13, 2016 02:07 IST

लोकमत सखी मंच ार्फे आयोजित मै अभिताभ बच्चन बोल रहा हू या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम खेळला.

लोकमत सखी मंच ार्फे आयोजित मै अभिताभ बच्चन बोल रहा हू या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम खेळला. त्यांना पहिला प्रश्न पारिवारीक विचारण्यात आला. आपण सतत व्यस्त असता घरी रात्री उशीरा आल्यावर पत्नीची प्रतिक्रिया कशी असते.? या प्रश्नाला उत्तर देतांना जिल्हाधिकाऱ्यांनी गंमतीदार उत्तर देत स्वयंपाक मीच करतो व दुसऱ्या दिवशी रात्री किती वाजता येईल हे सांगत नाही तेव्हापर्यंत पत्नीचा राग शांत होत नाही असे उत्तर त्यांनी दिले. यावर उपस्थित जनसमुदायाचा हसा पिकला. या प्रश्नाचे उत्तर देतांना जिल्हाधिकारीही सुरूवातीला लाजले होते. परंतु त्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तराला क्षणाधार्थ आनंदात बदलले. ज्युनियर अभिताभ बच्चन यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण केबीसी जिंकल्याचे जाहीर केले.