शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

ढगाळ वातावरणामुळे थंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. मात्र शनिवारपासून जिल्ह्यात ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर वाढल्याचे दिसत आहे. ढगा‌ळ वातावरण व त्यात थंड वारा सुटत असल्याने अंगावर काटा येत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मध्यंतरी अवघ्या विदर्भात सर्वात कमी तापमान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तापमानात आता वाढ झालेली दिसत आहे. रविवारी (दि. ३) जिल्ह्यातील किमान तापमान १४.४ एवढे नोंदविण्यात आले. मात्र ढगा‌ळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याचेही दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे मात्र पुुन्हा एकदा सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. मात्र शनिवारपासून जिल्ह्यात ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर वाढल्याचे दिसत आहे. ढगा‌ळ वातावरण व त्यात थंड वारा सुटत असल्याने अंगावर काटा येत आहे. शिवाय दिवसाही गरम कापडांची गरज भासत आहे. ढगा‌ळ वातावरण बघता पाऊस पडणार काय, असे चित्र दिसून येत आहे. परिणामी, रात्री शेकोटीची गरज भासू लागली आहे. विशेष म्हणजे, या बदलत्या वातावरणामुळे सर्दी व खोकल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.

तूर व हरभरा पिकाला धोकाजिल्ह्यात  अचानकच निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पिकाला धोका असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे शेतकरी सांगत आहेत. अशात कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत माहिती देण्याची गरज आहे.

टॅग्स :weatherहवामान