शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

भाजप सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:04 IST

देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम नागरा येथे पार पडला कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे. सरकार युवकांना रोजगार व व्यापारात प्रगती देऊ शकली नाही. एवढेच नव्हे तर वाढती महागाई नियंत्रित करण्यातही सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जवळील ग्राम नागरा येथे जिल्हा परिषद क्षेत्रातील कॉँग्रेस कार्यकर्ता, ग्राम अध्यक्ष, पदाधिकारी, बुध कमिटी सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, नागरा जिल्हा परिषद क्षेत्र कॉंग्रेसचा गड राहिला आहे. मात्र मागील काही काळात येथील नागरिकांना फुस लावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने काहीजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. मात्र कॉग्रेस कार्यकर्ता पक्षाचा कणा असून त्यांनी नागरा क्षेत्र व अवघ्या परिसरात होत असलेले विकास कार्य सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचवून पक्षाला मजबूत करावे असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.उपस्थित मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, ओमप्रकाश भक्तवर्ती, पुष्पा अटराहे, एन.सी.रहांगडाले, चेतन रहांगडाले, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, गौरीशंकर डहाट, झनक पटले, ईश्वर पटले, प्रशांत लिल्हारे, बंडू शेंडे, नलिनी सहारे, दुर्गाप्रसाद धांदे, सुरेंद्र गणवीर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस