शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:16 IST

देशात ६० टक्के लोक शेती व पशुपालन व्यवसाय करतात. पण त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन फक्त २३ टक्के एवढेच आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल उलचत नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : हिराटोला येथील शेतकरी कृषी संमेलन उत्साहात, शेतकऱ्यांचा केला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : देशात ६० टक्के लोक शेती व पशुपालन व्यवसाय करतात. पण त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन फक्त २३ टक्के एवढेच आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल उलचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वामीनाथन आयोग लागू करा, अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी केली.तालुक्यातील ग्राम हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या दशकोत्सव स्थापना दिन महोत्सवांतर्गत सोमवारी (दि.२०) आयोजीत शेतकरी कृषी सम्मेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी कॉँगे्रस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, प्रभाकर दोनोडे, डॉ. अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, केवल बघेले, अमर वऱ्हाडे, संजय टेंंभरे, विनोद हरिणखेडे, जयप्रकाश भवसागर, यादोराव डोंगरे, बाबूलाल डोंगरे व सूर्यकांत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.पटोले म्हणाले, आपल्या ज्या शेतकऱ्यांनी संसदेत पाठविले, ज्या ओबीसी बांधवांचे प्रतिनिधीत्व करीत असताना त्यांच्या प्रश्नांचे निराकरण आपण करण्यास सरकारकडून होत नव्हते. त्यामुळेच मी खासदारकीचा राजीनामा दिला.पशुपालन व दुग्ध व्यवसायावर चालणारी सरकारची कोंडी व दुधाला मिळत असलेला अत्यल्प भाव, भंडारा-गोंदिया येथील शेतकऱ्यांची काय अवस्था झाली. कर्जमाफी व पीक विम्याची रक्कम सुद्धा पुरेपूर शेतकऱ्यांना मिळाली नाही. तसेच येत्या काळात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकºयांच्या हितातेच पाऊल उचलून परिपूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी घेतला. तर खासदार कुकडे व माजी आमदार बंसोड यांनी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक संस्थेचे सचिव कैलाश डोंगरे यांनी मांडत्ले. कृषी महाविद्यालय उभारतांनी जे संघर्ष करावे लागले व विरोधातून जिद्द व चिकाटीला कसे बळ येते याची प्रतिची त्यांनी सांगितली. संचालन शैलेष डोंगरे यांनी केले. आभार प्राचार्य व्ही.एम. नंदेश्वर यांनी मानले. या वेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी व शेतकरी नृत्य सादर केले.प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरवसंमेलनात शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी विविध पीक व त्यावर येणाºया किड आणि रोगाचे नियंत्रण कसे करावे यावर चित्रफितीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी नंदकिशोर गहाणे (कोसबी), राजूजी चव्हाण (भुसारीटोला), देवाजी बनकर (कोदामेडी), वासुदेव चव्हाण (खुर्शीपार) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवान्वित आले. भाजीपाला पिकांना मिळणारा बाजारभाव आणि मार्केटिंगची पद्धत व व्यापार कसा करावा याबद्दलच्या सोयी सुविधा जिल्ह्यात कशा पूर्ण करता येणार यासाठी शेतकºयांच्या हितासाठी कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेFarmerशेतकरी