शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:14 IST

तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतालुका कॉँग्रेस कमिटी : मुख्यमंत्र्यांना पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.सध्या सुरु असलेल्या खरीप हंगामात तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे रोवणी होऊ शकली नाही व शेतातील ८० टक्के पºहे नष्ट झाले आहेत. हंगामाची वेळ निघून गेल्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळ पडलेला दिसत आहे. तरी शासनाने तत्काळ देवरी तालुक्यात दुष्काळ घोषित करुन दुष्काळाचा मोबदला शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये द्यावा, पीक विम्याची रक्कमही शासनाने स्वत: भरावी, रोजगार हमी योजनेचे काम त्वरित सुरु करावे तसेच शासकीय रुग्णालयात औषध, डॉक्टरांची सोय व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.आपल्या मागणीसाठी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना, माजी आ. रामरतन राऊत, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, माजी उपसभापती संगीता भेलावे, शेडेपारच्या सरपंच माधुरी राऊत, गडेगावच्या सरपंच सविता वालदे, किसान आघाडी अध्यक्ष धनपत भोयर, युकाँचे माजी अध्यक्ष अविनाश टेंभरे, एन.एस.यु.आईचे तालुकाध्यक्ष अमित तरजुले, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता माणिक आचले, कमलेश पालीवाल, दलित आघाडी अध्यक्ष सुरेंद्र बंसोड, सुभाष कोचे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस