शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

शिक्षकांचे ३६ कोटी वांद्यात?

By admin | Updated: July 13, 2017 01:09 IST

शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जिल्हा परिषदेत सदर शिक्षकांच्या खात्यावर चढविण्यात आली नाही.

नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जिल्हा परिषदेत सदर शिक्षकांच्या खात्यावर चढविण्यात आली नाही. मागील ३९ महिन्यापासून कपात करण्यात आलेली जीपीएफची रक्कम गेली कुठे ही रक्कम सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत हडपण्यात आली तसला तर प्रकार जिल्हा परिषदेत होत नाी ना अशी शंका शिक्षकांना येऊ लागली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील ४ हजार शिक्षकांचे लक्ष या जीपीएफ रकमेकडेच आहे. शासनाने १ एप्रिल २०१४ पासून शालार्थ वेतन देणे सुरू केले. या प्रक्रियेमुळे आता शिक्षणाधिकारी जिल्हाभरातील शिक्षकांच्या जीपीएफची रक्कम कोषागारात भरून त्याची पावती जि.प.च्या वित्त व लेखा विभागाला देतात. परंतु १ एप्रिल २०१४ पासून आतापर्यंत शिक्षकांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी( जीपीएफ) च्या नावावर कपात करण्यात आलेली रक्कम संबधीत शिक्षकांच्या खात्यावर दाखविली जात नाही. त्यामुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील जीपीएफच्या घोळा प्रमाणे जिल्हा परिषदेला आलेल्या रकमेचा घोळ तर होणार नाही, असा संशय शिक्षकांना आल्याने शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण सभपती पी.जी. कटरे यांची भेट घेऊन सदर प्रकाराची माहिती दिली. जीपीएफच्या सर्व कपाती मुख्याध्यापकाच्या लॉगींवरून नियमीत होत आहेत. परंतु या कपातीची नोंद जिल्हा परिषदेत असलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर नाही. एका-एका शिक्षकाचे दिड ते दोन लाख रूपये जमा असूनही त्यांच्या खात्यावर पैसेच दिसत नाही. शिक्षकांच्या जीपीएफच्या खात्यावर एकही पैसे जमा दिसत नसल्यामुळे त्यांना कर्ज घेण्यासाठी अडचण निर्माण होते. ३९ महिन्यापासून हाच प्रकार सुरू आहे. शिक्षक जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागात जाऊन विचारपूूस करतात त्यांना समाधान कारक उत्तरही णिळत नसल्यामुळे जीपीएफच्या नावावर कपात करण्यात आलेले पैसे आपल्या खात्यात जमा न झाल्याने सडक-अर्जुनी प्रमाणे आपल्या पैश्याचा अपहार तर होत नाही ना अश्या अनेक शंका शिक्षकांना येत आहे. या प्रकाराकडे लक्ष घालण्याची मागणी आहे. शिक्षक समितीचा पुढाकार सडक-अर्जनी तालुक्यातील जीपीएफची रक्कम हडपण्यात आली होती. जिल्हा परिषदेतील खात्यावरही शिक्षकांचे ३६ कोटी ६६ लाख दिसत नसल्याने सडक-अर्जुनीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, पी.एन. बडोले, विरेंद्र वालोदे, जी.आर गायकवाड, पी.एस. उके, नरेश मेश्राम, एच.आर चौधरी, एम.पी. वाघडे, राजेश शेंडे, मंगेश पर्वते, बी.जे. नेवारे, जीवन म्हसखेत्री, अरविंद कापगते, मंगेश मेश्राम, सुभाष हरिणखेडे, बी.पी. डोंगरवार, के.के. देशपांडे, एस.सी. सिंगणजुडे, जे.बी.कऱ्हाडे, जी.के. चौधरी, राजकुमाार चौधरी, टी.जी. तुरकर, हेमंत मडावी, जी.जे. कापगते, एच. व्ही. गहाणे, बी.टी.टेंभरे, आर.डब्ल्यू.थोटे, आनंद मेश्राम, प्रविण राठोड, पी.बी. शहारे, दिनेश कापगते, ए.टी. लंजे. एच.एस. खंडाईत, पी.सी.चचाने, ससुखराम कापगते, डी.पी.शहारे, सी.बी. गोबाडे यांनी सतत पाठपुरावा केला. पालकमंत्री राजकुमार बडोले, शिक्षण सभापती पी.जी.कटरे, जि.प.चे विरोधी पक्ष नेते गंगाधर परशुरामकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.