शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

५१ योजनांवर २६.५३ कोटी खर्च

By admin | Updated: May 18, 2016 02:00 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल

गोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची घोषणा ७ मे रोजी राज्य शासनाने केली आहे. यांतर्गत राज्यातील बहुतांश जिल्हयात स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जात आहे. याकरिता चार वर्षांसाठी हा कार्यक्रम बनविण्यात आला आहे. यांतर्गत जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात दहेगाव येथे ५९.०३ लाख रूपये, देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथे ४७.०२ लाख, पिंकडेपार येथे ३३.१६ लाख, सावली येथे ३२.४२ लाख, सिरपूरबांध येथे ३०.१५ लाख, गोंदिया तालुक्यातील चंगेरा येथे ५६.३७ लाख, गुदमाच्या आवरीटोला व जमाटोला येथे ९१.५२ लाख, नवरगा खुर्द येथे ६२.४६ लाख, पांजरा येथे ८४.४० लाख, पोवारीटोला येथे ५६.३७ लाख, रापेवाडा येथे ५६.३७ लाख, सहेसपुर येथे ६५.८६ लाख, लोहारा येथे ४१.११ लाख, सतोना येथे ७६.१५ लाख, सावरी येथे ५९.४३ लाख, मोगर्रा येथे ५८.१४ लाख, गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथे ५८.१८ लाख, कलपाथरी येथे ४२.१६ लाख, मुरदोली येथे ५५.१८ लाख, पालेवाडा येथे ५५.८७ लाख, पिंडकेपार येथे ५६.३७ लाख, पुरगाव येथे ७५.१४ लाख, शहारवानी येथे ८२.४७ लाख, सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथे ४९.२२ लाख, घटेगाव येथे ४७.०४ लाख, गिरोला येथे ४९.०४ लाख, खाडीपार येथे ३३.४२ लाख, सितेपार येथे ४३.५० लाख, कोहळीटोला येथे ३९.३२ लाख, सालेकसा तालुक्यातील निंबा येथे ५८.२८ लाख, तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे ५९.९५ लाख, गराडा येथे ६४.२२ लाख, गुमाधावडा येथे ७०.९५ लाख, खैरलांजी येथे ३६.६८ लाख, कोडेलोहारा येथे ११४.४० लाख, मुरवाडी येथे २७.२० लाख, नवेगाव खुर्द येथे ३५.६० लाख, खुरखुडी येथे ३६.१९ लाख रूपयांचा खर्च करून स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जाणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील काही ठिकाणांवर पूर्वीपासूनच असलेल्या योजनांची दुरूस्ती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे ८१.३० लाख, डव्वा येथे १०२.२० लाख, डोंगरगाव खुर्द येथे ४२.६५ लाख, घोटी येथे ९.३२ लाख, कनेरीराम येथे ३५.९८ लाख, खजरी येथे २६.२४ लाख, पळसगाव येथे ३५.२१ लाख, सौंदड येथे २९.२४ लाख, वडेगाव येथे ३३.६५ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. तसेच सडक-अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथे १० लाख, पुतळी येथे ६० लाख तर सालेकसा तालुक्यातील लटोरी येथे ५० लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. या तिन्ही योजना प्रादेशिक नवीन पाणी पुरवठा योजनेच्या नावावर नोंद आहेत. या योजना तयार होऊन कार्यान्वीत झाल्यास पाण्यासाठी नागरिकांची भटंकती थांबणार. (शहर प्रतिनिधी) चार वर्षांत मिळणार पाणीमुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम नुकताच राज्य शासनाने हाती घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला पाण्याची पूर्तता करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१९-२० दरम्यान लक्ष्य निर्धारीत केले आहेत. आता या कालावधीत या योजना पूर्ण होतात काय हे बघायचे आहे. वास्तवीक या कार्यक्रमातील दिशानिर्देश तय करण्यात आले आहेत. त्यातही विशेष म्हणजे निधी उपलब्ध करणे असून वेळेवर निधी मिळाल्यास या योजना वेळेत पूर्ण होणार.