शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

५१ योजनांवर २६.५३ कोटी खर्च

By admin | Updated: May 18, 2016 02:00 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल

गोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची घोषणा ७ मे रोजी राज्य शासनाने केली आहे. यांतर्गत राज्यातील बहुतांश जिल्हयात स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जात आहे. याकरिता चार वर्षांसाठी हा कार्यक्रम बनविण्यात आला आहे. यांतर्गत जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात दहेगाव येथे ५९.०३ लाख रूपये, देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथे ४७.०२ लाख, पिंकडेपार येथे ३३.१६ लाख, सावली येथे ३२.४२ लाख, सिरपूरबांध येथे ३०.१५ लाख, गोंदिया तालुक्यातील चंगेरा येथे ५६.३७ लाख, गुदमाच्या आवरीटोला व जमाटोला येथे ९१.५२ लाख, नवरगा खुर्द येथे ६२.४६ लाख, पांजरा येथे ८४.४० लाख, पोवारीटोला येथे ५६.३७ लाख, रापेवाडा येथे ५६.३७ लाख, सहेसपुर येथे ६५.८६ लाख, लोहारा येथे ४१.११ लाख, सतोना येथे ७६.१५ लाख, सावरी येथे ५९.४३ लाख, मोगर्रा येथे ५८.१४ लाख, गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथे ५८.१८ लाख, कलपाथरी येथे ४२.१६ लाख, मुरदोली येथे ५५.१८ लाख, पालेवाडा येथे ५५.८७ लाख, पिंडकेपार येथे ५६.३७ लाख, पुरगाव येथे ७५.१४ लाख, शहारवानी येथे ८२.४७ लाख, सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथे ४९.२२ लाख, घटेगाव येथे ४७.०४ लाख, गिरोला येथे ४९.०४ लाख, खाडीपार येथे ३३.४२ लाख, सितेपार येथे ४३.५० लाख, कोहळीटोला येथे ३९.३२ लाख, सालेकसा तालुक्यातील निंबा येथे ५८.२८ लाख, तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे ५९.९५ लाख, गराडा येथे ६४.२२ लाख, गुमाधावडा येथे ७०.९५ लाख, खैरलांजी येथे ३६.६८ लाख, कोडेलोहारा येथे ११४.४० लाख, मुरवाडी येथे २७.२० लाख, नवेगाव खुर्द येथे ३५.६० लाख, खुरखुडी येथे ३६.१९ लाख रूपयांचा खर्च करून स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जाणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील काही ठिकाणांवर पूर्वीपासूनच असलेल्या योजनांची दुरूस्ती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे ८१.३० लाख, डव्वा येथे १०२.२० लाख, डोंगरगाव खुर्द येथे ४२.६५ लाख, घोटी येथे ९.३२ लाख, कनेरीराम येथे ३५.९८ लाख, खजरी येथे २६.२४ लाख, पळसगाव येथे ३५.२१ लाख, सौंदड येथे २९.२४ लाख, वडेगाव येथे ३३.६५ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. तसेच सडक-अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथे १० लाख, पुतळी येथे ६० लाख तर सालेकसा तालुक्यातील लटोरी येथे ५० लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. या तिन्ही योजना प्रादेशिक नवीन पाणी पुरवठा योजनेच्या नावावर नोंद आहेत. या योजना तयार होऊन कार्यान्वीत झाल्यास पाण्यासाठी नागरिकांची भटंकती थांबणार. (शहर प्रतिनिधी) चार वर्षांत मिळणार पाणीमुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम नुकताच राज्य शासनाने हाती घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला पाण्याची पूर्तता करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१९-२० दरम्यान लक्ष्य निर्धारीत केले आहेत. आता या कालावधीत या योजना पूर्ण होतात काय हे बघायचे आहे. वास्तवीक या कार्यक्रमातील दिशानिर्देश तय करण्यात आले आहेत. त्यातही विशेष म्हणजे निधी उपलब्ध करणे असून वेळेवर निधी मिळाल्यास या योजना वेळेत पूर्ण होणार.