शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दोन शिक्षणाधिकाऱ्यांवर २ कोटी ६२ लाखांची 'रिकव्हरी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 14:45 IST

गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाची भरती बंदी असतानाही बोगस भरती केली.

ठळक मुद्दे४८ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द३० शाळांतील कर्मचाऱ्यांचा समावेश

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाची भरती बंदी असतानाही बोगस भरती केली. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून प्रभार सांभाळताना सुनील मांढरे यांनी शिक्षक, लिपीक व परिचर अशा ४७ लोकांना नियुक्ती दिली होती. तर तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे यांनी एकाला बोगस नियुक्ती दिली होती. अशा ४८ नियुक्त्या रद्द करून त्यांना वेतनापोटी देण्यात आलेले २ कोटी ६१ लाख ८२ हजार ७८२ रुपयांची रिकव्हरी त्या दोघांवर काढण्यात आली आहे.

शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे यांनी आझाद उर्दू हायस्कूलच्या एका शिक्षिकेला बोगस नियुक्ती देऊन १ डिसेंबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीचा १५ लाख १३ हजार २०० रुपये वेतन त्या शिक्षिकेला दिले आहे. तर प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे सुनील मांढरे यांनी ४७ शिक्षकांना बोगस नियुक्ती दिली होती. त्या ४७ शिक्षकांची नियुक्ती बोगस ठरवून ती मान्यता रद्द करण्यात आली. परंतु या ४७ पैकी ४२ शिक्षकांना १ जानेवारी २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५८२ रुपयांची रिकव्हरी काढण्यात आली आहे. दोघांकडून २ कोटी ६१ लाख ८२ हजार ७८२ रुपयांची रिकव्हरी करण्यात यावी असे पत्र गोंदियाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिकचे अधीक्षक जयप्रकाश जिभकाटे यांनी विभागीय उपसंचालक नागपूर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

कारवाई होतेय पण संथगतीने

शिक्षक आमदार नागो गाणार यांनी या प्रकरणात शिक्षक संचालक द. गो. जगताप यांच्याकडे या प्रकरणाची एसीबीकडून चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, परंतु त्यांच्या या मागणीकडे शिक्षण विभागाने विशेष लक्ष दिले नाही. गोंदियासारख्या जिल्ह्यात ४८ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.

गुन्हा दाखल करण्यास उशीर का?

शिक्षण संचालकांनी विभागीय उपसंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा काढण्यात आली. परंतु गुन्हा कुण्या राजकारण्याचा हात तर का व्यक्त केली जात आहे. दाखल करा असे पत्र दिले असतानाही दोषींवर रिकव्हरी तर दाखल का करण्यात आला नाही. दोन कोटी ६२ लाखांचा भुर्दंड शासनाला बसला असताना कारवाईत दिरंगाई करण्यामागे कुण्या राजकारण्याचा हात तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदGovernmentसरकार