शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लहान व्यावसायिकांचे कर्ज माफ करा : ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:24 IST

या मागणीसाठी ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे धरण्यात आली.

नारायण गावस

पणजी: देशभर भाजप सरकारने मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफी केली आहे. त्यामुळे आता भाजप सरकारने सर्वसामान्य व्यावसायिकांची कर्जमाफी करावी.  या मागणीसाठी ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे धरण्यात आले. या अभियानात राज्यभरातील जवळ १ हजार सभासदांची नाेंदणी असून सरकारने सर्वांची कर्ज माफी करावी अशी मागणी करण्यात आली. 

निशुल्क कर्ज मुक्ति अभियानाचे अध्यक्ष संदिप नाईक म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज अनेक लहान व्यावसायिक कर्ज बाजारी पडले आहेत. यात खाण बंदी, कराेना महामारी, नोटांबदी, जीएसटी यामुळे लहान व्यावसाय बंद पडला त्यामुळे लोकांनी जे कर्ज  काढले होते त्याचा व्याज दर वाढला आहे. आता हे सर्वसामान्य लोकांना कर्ज भरता येत नाही. त्यामुळे  सरकारने या गरीब व्यावसायिकांचे कर्ज माफी करावी त्यांना चिंतामुक्त जगायला द्यावे.

नाईक म्हणाले, हे सरकार उद्याेगपतींचे कर्ज माफ करु शकते तर मग सर्वसामान्य लोकांचे कर्ज माफ का करु शकत नाही. भाजपला मते हवी असल्यास त्यांनी  सर्वसामान्य लोकांचा विचार करायला हवा. आज या राजकारण्यांमुळे लाेकांच्या जमिनी गेल्या लहान व्यावसाय  बंद पडले. आता या सर्वसामान्य गरीब लाेकांकडे काहीच नाही. त्यामुळे ही कर्ज माफी करावी असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यभरातून आलेले या अभियानाचे काही सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा