शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

लहान व्यावसायिकांचे कर्ज माफ करा : ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:24 IST

या मागणीसाठी ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे धरण्यात आली.

नारायण गावस

पणजी: देशभर भाजप सरकारने मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफी केली आहे. त्यामुळे आता भाजप सरकारने सर्वसामान्य व्यावसायिकांची कर्जमाफी करावी.  या मागणीसाठी ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे धरण्यात आले. या अभियानात राज्यभरातील जवळ १ हजार सभासदांची नाेंदणी असून सरकारने सर्वांची कर्ज माफी करावी अशी मागणी करण्यात आली. 

निशुल्क कर्ज मुक्ति अभियानाचे अध्यक्ष संदिप नाईक म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज अनेक लहान व्यावसायिक कर्ज बाजारी पडले आहेत. यात खाण बंदी, कराेना महामारी, नोटांबदी, जीएसटी यामुळे लहान व्यावसाय बंद पडला त्यामुळे लोकांनी जे कर्ज  काढले होते त्याचा व्याज दर वाढला आहे. आता हे सर्वसामान्य लोकांना कर्ज भरता येत नाही. त्यामुळे  सरकारने या गरीब व्यावसायिकांचे कर्ज माफी करावी त्यांना चिंतामुक्त जगायला द्यावे.

नाईक म्हणाले, हे सरकार उद्याेगपतींचे कर्ज माफ करु शकते तर मग सर्वसामान्य लोकांचे कर्ज माफ का करु शकत नाही. भाजपला मते हवी असल्यास त्यांनी  सर्वसामान्य लोकांचा विचार करायला हवा. आज या राजकारण्यांमुळे लाेकांच्या जमिनी गेल्या लहान व्यावसाय  बंद पडले. आता या सर्वसामान्य गरीब लाेकांकडे काहीच नाही. त्यामुळे ही कर्ज माफी करावी असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यभरातून आलेले या अभियानाचे काही सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा