शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

मंत्र्यांना दिलेल्या खात्यांमध्ये बदल करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 16:33 IST

सर्व मंत्र्यांना गेल्या शुक्रवारी जी अतिरिक्त खाती दिली गेली आहे, त्यानुसारच अधिसूचना जारी होईल.

पणजी - सर्व मंत्र्यांना गेल्या शुक्रवारी जी अतिरिक्त खाती दिली गेली आहे, त्यानुसारच अधिसूचना जारी होईल. त्यात बदल केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले.अतिरिक्त खात्यांविषयी मंत्र्यांमध्ये वाद असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की खाती यापूर्वीच मी दिली आहेत व त्यामुळे बदल होणार नाही. खात्यांविषयी मंत्रिमंडळ बैठकीत काही चर्चा झाली नाही. पत्रकारांनी खाण व वन खात्याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की खाण खाते माङयाकडे असल्याने मी योग्य त्या पद्धतीने खाणप्रश्न सोडवीन. वन खाते उपमुख्यमंत्री विजय सरेदसाईंना दिले गेले. ते शेवटी माङया मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मंत्री खंवटे यांना नियोजन व सांख्यिकी खाते दिले गेले, कारण आता हे खाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवण्यात अर्थ नाही. आता काही राज्याची वार्षिक योजना तयार करण्याची पद्धत नाही. या खात्याने केवळ आकडेवारी काढून अर्थ खात्याला द्यायची असते.उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पत्रकारांना सांगितले की, कुणाला कोणते खाते द्यावे हे मुख्यमंत्री ठरवत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. ते योग्य तो निर्णय घेतील. मला खातेप्रश्नी जास्त काही बोलण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या ताब्यात असलेल्या खात्यांना न्याय देणार आहोत. जे काही मिळालेय, त्यात आम्ही खूष आहोत. शेवटी आम्ही आता भाजपचे मंत्री आहोत आणि आम्हाला मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार मजबूत राहिलेले हवे आहे. आम्हाला स्थिर सरकार हवे आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाGovernmentसरकार