शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

... जेव्हा गृहनिर्माण मंत्र्यांनाच 'शॉक ऑब्जर्वर' व्हावे लागते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:44 IST

पणजी : आमच्या बार्देश तालुक्यातील किमान दोन-तीन मतदारसंघांतील लोक पाण्याच्या प्रश्नावरून संतप्त झालेले आहेत. वारंवार नळ कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली की, लोक संतप्त होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला शॉक ऑब्जर्वरची भूमिका पार पाडावी लागते, असे साळगाव मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी मंगळवारी लोकमतला दिलेल्या ...

पणजी : आमच्या बार्देश तालुक्यातील किमान दोन-तीन मतदारसंघांतील लोक पाण्याच्या प्रश्नावरून संतप्त झालेले आहेत. वारंवार नळ कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली की, लोक संतप्त होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला शॉक ऑब्जर्वरची भूमिका पार पाडावी लागते, असे साळगाव मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी मंगळवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

मंत्री साळगावकर म्हणाले, की बांधकाम खात्याने काही अभियंते, अटेंडंट्स यांची बदली करायला हवी. आमचे भाग पर्यटन व्यवसायाच्या पट्टयात येतात. तेथे घरांमध्ये, फ्लॅट, गेस्ट हाऊस व अन्यत्र पाणी नियमितपणो पोहचत नाही. जलवाहिन्यांमध्ये झाडांची मुळे घुसलेली आहेत. जलवाहिन्या साफ करण्याचे काम संबंधित कर्मचारी वर्गाने व अभियंत्यांनी करुन घ्यायला हवे. पाणी आले नाही की लोक संतप्त बनतात व मग आम्हाला जलवाहिन्यांकडे उभे राहून काम करून घ्यावे लागते. आम्ही ही स्थिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनाही सांगितली आहे. 

पुढे बोलताना साळगावकर म्हणाले, की लोकांचा संताप सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांर्पयत पोहचत नाही, आमच्यार्पयत पोहचतो. म्हणून आम्ही शॉक ऑब्जर्वर झालेलो आहोत. गणोशोत्सवाच्या काळातही लोकांना पाण्याचा पुरवठा झाला नाही. किती काळ म्हणून पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून लोकांना वंचित रहावे लागेल, असा प्रश्न येतो. कळंगुटमध्ये जेव्हा पम्पची व्यवस्था नव्हती तेव्हा साळगावच्या वाट्याचे पाणी कळंगुटसाठी वळविले गेले. आग्नेल फर्नाडिस तेव्हा कळंगुटचे आमदार होते. आता कळंगुटमध्ये पम्पची व्यवस्था आहे. त्यामुळे कळंगुटला साळगावच्या वाट्याचे पाणी न पोहचविता ते साळगावसाठीच दिले जावे. माङ्यासह महसुल मंत्री रोहन खंवटे यांनीही मंत्री ढवळीकर यांच्यासमोर स्थिती मांडली आहे. साळगावमध्ये मी व मंत्री खंवटे यांना शॉक ऑब्जर्वर व्हावे लागले. 

टॅग्स :goaगोवाHome Ministryगृह मंत्रालय