शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

गोव्यातही २ रोजी वाहतूक बंद

By admin | Updated: August 28, 2015 02:48 IST

पणजी : केंद्र सरकारने आणलेल्या ‘रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयक २0१५’चा निषेध करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी कामगार नेत्यांकडून देशव्यापी बंद

पणजी : केंद्र सरकारने आणलेल्या ‘रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयक २0१५’चा निषेध करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी कामगार नेत्यांकडून देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये गोव्यातील आयटकसारख्या कामगार संघटना, तसेच कदंब बसचालकांसह सार्वजनिक वाहतूकदार सहभागी होणार आहेत. यामुळे गोव्यातही २ रोजी वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसणे अपेक्षित आहे. केंद्रातील भाजपा सरकारने खासगी क्षेत्र, राज्य वाहतूक उपक्रम, टॅक्सी, ट्रक, बस, रिक्षा, पायलट यांचा धंदा नष्ट करण्यासाठी आणलेले विधेयक धोकादायक आहे. मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशात प्रवेश देऊन राज्यातील सार्वजनिक क्षेत्रामधील वाहतूक उपक्रम, स्वरोजगारित व्यवसाय करणाऱ्यांना पूर्णत: नष्ट करण्याचा उद्देश आहे. हे विधेयक संमत झाल्यास प्रचंड बेकारी निर्माण होईल. (पान २ वर)