शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गोव्यात पर्यटन पुन्हा बहरेल; आरोग्यमंत्र्यांना ठाम विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 19:30 IST

महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण जास्त आहे आणि गोव्यात येणाऱ्या प्रवाशांमध्ये ८0 टक्के महाराष्ट्रातून येतात. 

पणजी : सध्या ‘कोरोना’चे संकट असले तरी कालांतराने गोव्यात पर्यटन पुन्हा बहरेल आणि या व्यवसायाला गतवैभव प्राप्त होईल, असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केला. 

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात लक्षणीय आहे तसेच कोविड-१९ तपासणीही काटेकोरपणे केली जाते. स्थानिक कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले नाही. परप्रांतातून आलेलेच पॉझिटिव्ह आढळले. सध्या २८ पॉझिटिव्ह रुग्ण असून ४२ जण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण जास्त आहे आणि गोव्यात येणाऱ्या प्रवाशांमध्ये ८0 टक्के महाराष्ट्रातून येतात. 

१४४ कलमाची काय गरज?; आमदार रोहन खंवटेंचा सवालआता जवळजवळ सर्व व्यवहारांवरील निर्बंध उठविले असताना १४४ कलम जारी ठेवण्याची गरजच काय? असा सवाल अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला आहे. खंवटे म्हणतात की, ‘केंद्रीय गृह मंत्रालयाने शहरांमधील जवळजवळ सर्वच व्यवहारांवरील निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे आता आणखी १४४ कलमाची गरज नाही.’ मुख्यमंत्र्यांच्या व्याख्येनुसार गोवा ग्रीन झोन आहे याकडेही खंवटे यांनी लक्ष वेधले आहे. याआधी त्यांनी सरकार या कलमाचा विरोधकांविरोधात गैरवापर करीत असल्याचा आरोप केला होता. 

२२ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला त्या दिवशी हे कलम लावले होते. ते नंतर चालूच ठेवले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या