शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आम आदमी पक्षाकडून आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2024 10:23 IST

भाजपकडून इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून, इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून, २०२७ विधानसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे, असे अमित पालेकर यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजपचे उमेदवार एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा आत्मविश्वास आहे. जर यापेक्षा कमी मते मिळाली, तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. भाजपकडून इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून, इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून, २०२७ विधानसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे, असे आम आदमी पक्षाचे समन्वय अॅड. अमित पालेकर यांनी गुरुवारी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी आपचे नेत वाल्मीकी नायक व इतर उपस्थित होते. अॅड. पालेकर म्हणाले, भाजप दक्षिण गोव्यात, तसेच उत्तर गोव्यातील उमेदवार जिंकणार नाही, याची भीती होती, म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिवसरात्र झोपडपट्टी परिसरही प्रचारासाठी पिंजून काढला. यंदा त्यांना लोकांकडून जास्त मते मिळणार नाहीत, याची भीती होती, म्हणून खास दिल्लीतून मोठ्या नेत्यांना गोव्यात प्रचारासाठी बोलाविले होते. 

आता जर मुख्यमंत्री दोन्ही उमेदवार बहुमतांनी जिंकणार असे बोलत आहेत. जर कमी मते पडली, तर याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. लोकांना फक्त धर्म जातीवर विभाजन करण्याचे काम हे भाजपने केले आहे. जाती- धर्माच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत.

आरजी भाजपचा घटक

आरजी ही फक्त भाजपची बी टीम नसून, तो भाजपचाच घटक आहे. त्यांनी फक्त मते विभाजन करण्याचा डाव रचला होता; पण यंदा अनेक लोकांना त्यांचा हा डाव कळल्याने त्यांना लोकांनी मतदान केले नाही. आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगणाऱ्या या पक्षाने निवडणूक कशी लढविली, हाही प्रश्न आहे. फक्त गोमंतकीयांची मते विभाजन करण्याचे काम आरजीने केले आहे, असा आरोपही अॅड. पालेकर यांनी केला आहे.

 

टॅग्स :goaगोवाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा