शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आम आदमी पक्षाकडून आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2024 10:23 IST

भाजपकडून इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून, इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून, २०२७ विधानसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे, असे अमित पालेकर यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजपचे उमेदवार एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा आत्मविश्वास आहे. जर यापेक्षा कमी मते मिळाली, तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. भाजपकडून इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून, इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून, २०२७ विधानसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे, असे आम आदमी पक्षाचे समन्वय अॅड. अमित पालेकर यांनी गुरुवारी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी आपचे नेत वाल्मीकी नायक व इतर उपस्थित होते. अॅड. पालेकर म्हणाले, भाजप दक्षिण गोव्यात, तसेच उत्तर गोव्यातील उमेदवार जिंकणार नाही, याची भीती होती, म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिवसरात्र झोपडपट्टी परिसरही प्रचारासाठी पिंजून काढला. यंदा त्यांना लोकांकडून जास्त मते मिळणार नाहीत, याची भीती होती, म्हणून खास दिल्लीतून मोठ्या नेत्यांना गोव्यात प्रचारासाठी बोलाविले होते. 

आता जर मुख्यमंत्री दोन्ही उमेदवार बहुमतांनी जिंकणार असे बोलत आहेत. जर कमी मते पडली, तर याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. लोकांना फक्त धर्म जातीवर विभाजन करण्याचे काम हे भाजपने केले आहे. जाती- धर्माच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत.

आरजी भाजपचा घटक

आरजी ही फक्त भाजपची बी टीम नसून, तो भाजपचाच घटक आहे. त्यांनी फक्त मते विभाजन करण्याचा डाव रचला होता; पण यंदा अनेक लोकांना त्यांचा हा डाव कळल्याने त्यांना लोकांनी मतदान केले नाही. आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगणाऱ्या या पक्षाने निवडणूक कशी लढविली, हाही प्रश्न आहे. फक्त गोमंतकीयांची मते विभाजन करण्याचे काम आरजीने केले आहे, असा आरोपही अॅड. पालेकर यांनी केला आहे.

 

टॅग्स :goaगोवाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा