शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी अखेर निविदा जारी

By किशोर कुबल | Updated: January 9, 2024 16:32 IST

डिझाईन,बांधणी, वित्त, चालवा व हस्तांतरण करा या तत्त्वावर काम.

किशोर कुबल,पणजी : राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी  आंदोलनात तीव्र केल्यानंतर सरकारने अखेर सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासाची निविदा काढली आहे. 

कृषी संचालनालयाने ही निविदा डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट ॲंड ट्रान्सफर या तत्वावर काढली आहे. इथेनॉल उत्पादन प्रकल्पाच्या स्थापनेसह विद्यमान संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी ही निविदा आहे.  विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  १ मार्च २०२४ आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेले पाच दिवस आंदोलन चालू होते. काल रात्री राजधानी पणजी शहरात धडक देऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नंतर मुक्त केले होते. काल आंदोलकांनी पणजीतच रात्र काढली.

टॅग्स :goaगोवाSugar factoryसाखर कारखाने