शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"बोरी पुलाचा नवीन आराखडा हा याेग्य, कुठलीच घरे व शेतजमिनी नष्ट हाेणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:52 IST

मंत्री सुभाष शिराेडकरांचे स्पष्टीकरण

नारायण गावसपणजी: बोरी येथील नवीन पुलाचा आराखडा हा चांगला असून यात लाेकांची घरे तसेच शेतजमीनी नष्ट होणार नाही. काही लाेक विनाकारण विराेध करत आहेत, असे जलस्त्राेत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाेरी पुल हा खूप जूना झाला असून आता नवीन पुल बांधणे गरजेचे आहे. याचा आराखडा तयार केला जात आहे. यात काही जणांनी घरे जाणार तसेच शेत जमिनी नष्ट होणार असे म्हणून विरोध केला आहे तो चुकीचा आहे. या पुलाच्या नवीन बांधकामाने एका घराला फटका बसू शकतो. त्याचे नियोजनही केले जाणार आहे. त्यामुळे कुठल्याच अभ्यासाशिवाय विकासकामांना विरोध करु नये, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.बाेरी पूल जुना असल्याने माेडकळीस आला आहे. कधींही दुर्घटना घडली तर मग सरकारला जबाबदार ठेवले जाणार. त्यामुळे या ठिकाणी पुल बांधणे गरजेचे आता. विरोध सुरुवातीला प्रत्येक विकास कामांना होत असतो. नंतर तेच लाेक त्याचा लाभ घेत असतात. या अगोदर कोकण रेल्वेला विरोध झाला होता. पण नंतर या विरोधकांनाही या रेल्वेचे महत्व कळले, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.तिळारी कालव्याच्या दुरुस्तीचे काम २० डिसेंबर पर्यंत संपणार आहे. पण राज्यात पाणी साठा भरपूर आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही. तिळारी कालव्याची दुरुस्तीचे काम तातडीने केेले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भासू दिली जाणार नसल्याचे यावेळी मंत्री शिराेडकर म्हणाले. तसेच लवकर नवीन धरणांचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्याचा आराखडा आम्ही तयार केलेले आहे, असे मंत्री सुभाष शिराेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा