शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया' अलायन्सचे अस्तित्व बेभरवशाचे: आरजी, काँग्रेसला निवृत्त होण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:26 IST

त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात भाजपकडे टक्कर देण्याची ताकद फक्त आरजीकडेच आहे, दावा असा करत पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले.

चार राज्यांच्या विधानसभा निकालानंतर तीन राज्यांमध्ये काँग्रेसची जी धूळधाण झाली आहे, ते पाहता काँग्रेसला कोणतेच भवितव्य राहिलेले नाही. राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेस सत्ताही राखू शकले नाही, अशी टीका परब यांनी केली. ते म्हणाले की, निकालानंतर विरोधकांच्या 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनले आहे. दि. ६ रोजी 'इंडिया' अलायन्सची बैठक होणार होती. परंतु नीतिशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी पाठ फिरविल्याने ती रद्द झाली आहे. काँग्रेस आता 'इगो' बाजुला ठेवून इतर पक्षांना संधी द्यावी. जुना पक्ष असूनही लोकांनी कौल दिला नाही. काँग्रेसकडे आता केवळ तीन राज्ये राहिली आहेत.

परब म्हणाले की, गोव्यात विरोधकांच्या युतीबाबत इंडिया अलायन्सवर आम्ही अवलंबून न राहता आमचे काम चालूच ठेवले. येथे भाजपला आरजीच टक्कर देऊ शकतो.'

 

टॅग्स :goaगोवाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी