शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

'इंडिया' अलायन्सचे अस्तित्व बेभरवशाचे: आरजी, काँग्रेसला निवृत्त होण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:26 IST

त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात भाजपकडे टक्कर देण्याची ताकद फक्त आरजीकडेच आहे, दावा असा करत पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले.

चार राज्यांच्या विधानसभा निकालानंतर तीन राज्यांमध्ये काँग्रेसची जी धूळधाण झाली आहे, ते पाहता काँग्रेसला कोणतेच भवितव्य राहिलेले नाही. राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेस सत्ताही राखू शकले नाही, अशी टीका परब यांनी केली. ते म्हणाले की, निकालानंतर विरोधकांच्या 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनले आहे. दि. ६ रोजी 'इंडिया' अलायन्सची बैठक होणार होती. परंतु नीतिशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी पाठ फिरविल्याने ती रद्द झाली आहे. काँग्रेस आता 'इगो' बाजुला ठेवून इतर पक्षांना संधी द्यावी. जुना पक्ष असूनही लोकांनी कौल दिला नाही. काँग्रेसकडे आता केवळ तीन राज्ये राहिली आहेत.

परब म्हणाले की, गोव्यात विरोधकांच्या युतीबाबत इंडिया अलायन्सवर आम्ही अवलंबून न राहता आमचे काम चालूच ठेवले. येथे भाजपला आरजीच टक्कर देऊ शकतो.'

 

टॅग्स :goaगोवाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी