शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे दुपदरीकरणाला काँग्रेसनेच दिलेली मंजुरी; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 09:51 IST

रेल्वे अधिकाऱ्यांनी दुपदरीकरणाच्या कामाची माहिती देताना यामुळे कोळसा वाहतूक सुलभ होणार असल्याचे म्हटले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सुरू असलेल्या रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाविरोधात आंदोलन करणारा काँग्रेस पक्षच याला जबाबदार आहे असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केला.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दुपदरीकरणाच्या कामाची माहिती देताना यामुळे कोळसा वाहतूक सुलभ होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावर ढवळीकर म्हणाले, रेल्वे दुपदीकरणासाठी तयार करण्यात आलेला डीपीआर हा काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २००८-२००९ साली मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आज या प्रकल्पाविरोधात आवाज उठवणाऱ्यांनीच त्यावेळी या योजनेस मान्यता दिली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावेळी याला विरोध का केला नाही?

'राज्यातील काही संघटना व नागरिक रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. पर्यावरण, जनजीवन आणि स्थानिकांच्या हितांवर परिणाम होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र हा प्रकल्प काँग्रेस सरकारच्या काळातच मार्गी लागला होता. आता या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी, असेही ढवळीकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण