शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

ओखी वादळामुळे गोव्यात शॅक व्यवसायिकांचे नुकसान,  सरकारला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:41 IST

ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता.

पणजी - ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता, असे सांगत राज्यातील शॅक व्यवसायिकांच्या संघटनेने शनिवारी सरकारला दोषी धरले आहे. हवामान खाते, दृष्टी यंत्रणा किंवा सरकारने कोणतीच कल्पना दिली नव्हती, असे शॅक व्यवसायिकांनी सांगितले.

शनिवारी पणजीत शॅक व्यवसायिकांची बैठक झाली. वादळामुळे समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढली व शॅक व्यवसायिकांची हानी झाली. अनेकांची स्वयंपाकगृहे देखील वाहून गेली. सरकारने शॅक व्यवसायिकांना जलदगतीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शॅक व्यवसायिकांनी केली. कोणत्याच नैसर्गिक यंत्रणोला तोंड देण्यासारखी सरकारची स्थिती नाही. सरकारची पूर्वतयारीच नाही, अशा शब्दांत काही शॅक व्यवसायिकांनी प्रसार माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सरकारने सतर्कतेचा इशारा दिला नव्हता. आपले नुकसान झाले असल्याचे शॅक मालकांचे म्हणणो आहे. सीआरङोडने आम्हाला जी जागा शॅक उभे करण्यासाठी रेखून दिली होती, त्याच जागेत शॅक उभे करण्यात आले होते. त्या शॅकांची हानी झाली. भरती रेषेच्या ठिकाणीही शॅकसाठी जागा दिली गेली होती. ज्यांनी भरती रेषेजवळ शॅक उभे केले नाही, ते वाचले असेही काहीजणांनी सांगितले. सरकारने नुकसान भरपाई देण्यास विलंब लावू नये. प्रक्रियेचा घोळ घालू नये. 

आम्ही मोठया प्रमाणात परवाना शूल्क आणि अन्य शूल्क सरकारकडे जमा करत असतो. त्यामुळे आम्हाला सध्याच्या आपत्तीत सरकारने मदत करायलाच हवी, असे काही शॅक मालक म्हणाले. किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणालाही (जीसीङोडएमए) शॅक व्यवसायिकांनी दोष दिला आहे. शॅक मालकांनी सीआरङोडचे उल्लंघन केलेले नाही. संबंधित यंत्रणोने अजून किना:यांवर येऊन पाहणीच केलेली नाही असे त्यांचे म्हणणो आहे.

दरम्यान, सरकारी अधिका-यांनी लोकमतला सांगितले, की सध्या मामलेदार कार्यालय, सीआरङोड यंत्रणा आणि पर्यटन खाते यांनी मिळून संयुक्तपणो किना:यांवर सर्वेक्षण सुरू केले आहे. कुठच्या शॅकाची किती हानी झाली हे प्रत्यक्ष किना-यावर जाऊन पाहिले जात आहे. पाहणी काम संपल्यानंतर अहवाल येईल व त्यानंतरच सरकार किती प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी ते ठरवणार आहे. गोव्यातील 84 शॅकांचे वादळामुळे नुकसान झाले असल्याचे सरकारचे म्हणणो आहे. तसे अहवाल यापूर्वी दोन्ही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.