शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

ओखी वादळामुळे गोव्यात शॅक व्यवसायिकांचे नुकसान,  सरकारला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:41 IST

ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता.

पणजी - ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता, असे सांगत राज्यातील शॅक व्यवसायिकांच्या संघटनेने शनिवारी सरकारला दोषी धरले आहे. हवामान खाते, दृष्टी यंत्रणा किंवा सरकारने कोणतीच कल्पना दिली नव्हती, असे शॅक व्यवसायिकांनी सांगितले.

शनिवारी पणजीत शॅक व्यवसायिकांची बैठक झाली. वादळामुळे समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढली व शॅक व्यवसायिकांची हानी झाली. अनेकांची स्वयंपाकगृहे देखील वाहून गेली. सरकारने शॅक व्यवसायिकांना जलदगतीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शॅक व्यवसायिकांनी केली. कोणत्याच नैसर्गिक यंत्रणोला तोंड देण्यासारखी सरकारची स्थिती नाही. सरकारची पूर्वतयारीच नाही, अशा शब्दांत काही शॅक व्यवसायिकांनी प्रसार माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सरकारने सतर्कतेचा इशारा दिला नव्हता. आपले नुकसान झाले असल्याचे शॅक मालकांचे म्हणणो आहे. सीआरङोडने आम्हाला जी जागा शॅक उभे करण्यासाठी रेखून दिली होती, त्याच जागेत शॅक उभे करण्यात आले होते. त्या शॅकांची हानी झाली. भरती रेषेच्या ठिकाणीही शॅकसाठी जागा दिली गेली होती. ज्यांनी भरती रेषेजवळ शॅक उभे केले नाही, ते वाचले असेही काहीजणांनी सांगितले. सरकारने नुकसान भरपाई देण्यास विलंब लावू नये. प्रक्रियेचा घोळ घालू नये. 

आम्ही मोठया प्रमाणात परवाना शूल्क आणि अन्य शूल्क सरकारकडे जमा करत असतो. त्यामुळे आम्हाला सध्याच्या आपत्तीत सरकारने मदत करायलाच हवी, असे काही शॅक मालक म्हणाले. किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणालाही (जीसीङोडएमए) शॅक व्यवसायिकांनी दोष दिला आहे. शॅक मालकांनी सीआरङोडचे उल्लंघन केलेले नाही. संबंधित यंत्रणोने अजून किना:यांवर येऊन पाहणीच केलेली नाही असे त्यांचे म्हणणो आहे.

दरम्यान, सरकारी अधिका-यांनी लोकमतला सांगितले, की सध्या मामलेदार कार्यालय, सीआरङोड यंत्रणा आणि पर्यटन खाते यांनी मिळून संयुक्तपणो किना:यांवर सर्वेक्षण सुरू केले आहे. कुठच्या शॅकाची किती हानी झाली हे प्रत्यक्ष किना-यावर जाऊन पाहिले जात आहे. पाहणी काम संपल्यानंतर अहवाल येईल व त्यानंतरच सरकार किती प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी ते ठरवणार आहे. गोव्यातील 84 शॅकांचे वादळामुळे नुकसान झाले असल्याचे सरकारचे म्हणणो आहे. तसे अहवाल यापूर्वी दोन्ही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.