शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
3
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
4
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
5
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
6
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
7
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
8
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
9
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
10
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
11
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
12
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
13
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
14
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
15
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
16
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
17
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
18
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
19
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
20
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळामुळे गोव्यात शॅक व्यवसायिकांचे नुकसान,  सरकारला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:41 IST

ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता.

पणजी - ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता, असे सांगत राज्यातील शॅक व्यवसायिकांच्या संघटनेने शनिवारी सरकारला दोषी धरले आहे. हवामान खाते, दृष्टी यंत्रणा किंवा सरकारने कोणतीच कल्पना दिली नव्हती, असे शॅक व्यवसायिकांनी सांगितले.

शनिवारी पणजीत शॅक व्यवसायिकांची बैठक झाली. वादळामुळे समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढली व शॅक व्यवसायिकांची हानी झाली. अनेकांची स्वयंपाकगृहे देखील वाहून गेली. सरकारने शॅक व्यवसायिकांना जलदगतीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शॅक व्यवसायिकांनी केली. कोणत्याच नैसर्गिक यंत्रणोला तोंड देण्यासारखी सरकारची स्थिती नाही. सरकारची पूर्वतयारीच नाही, अशा शब्दांत काही शॅक व्यवसायिकांनी प्रसार माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सरकारने सतर्कतेचा इशारा दिला नव्हता. आपले नुकसान झाले असल्याचे शॅक मालकांचे म्हणणो आहे. सीआरङोडने आम्हाला जी जागा शॅक उभे करण्यासाठी रेखून दिली होती, त्याच जागेत शॅक उभे करण्यात आले होते. त्या शॅकांची हानी झाली. भरती रेषेच्या ठिकाणीही शॅकसाठी जागा दिली गेली होती. ज्यांनी भरती रेषेजवळ शॅक उभे केले नाही, ते वाचले असेही काहीजणांनी सांगितले. सरकारने नुकसान भरपाई देण्यास विलंब लावू नये. प्रक्रियेचा घोळ घालू नये. 

आम्ही मोठया प्रमाणात परवाना शूल्क आणि अन्य शूल्क सरकारकडे जमा करत असतो. त्यामुळे आम्हाला सध्याच्या आपत्तीत सरकारने मदत करायलाच हवी, असे काही शॅक मालक म्हणाले. किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणालाही (जीसीङोडएमए) शॅक व्यवसायिकांनी दोष दिला आहे. शॅक मालकांनी सीआरङोडचे उल्लंघन केलेले नाही. संबंधित यंत्रणोने अजून किना:यांवर येऊन पाहणीच केलेली नाही असे त्यांचे म्हणणो आहे.

दरम्यान, सरकारी अधिका-यांनी लोकमतला सांगितले, की सध्या मामलेदार कार्यालय, सीआरङोड यंत्रणा आणि पर्यटन खाते यांनी मिळून संयुक्तपणो किना:यांवर सर्वेक्षण सुरू केले आहे. कुठच्या शॅकाची किती हानी झाली हे प्रत्यक्ष किना-यावर जाऊन पाहिले जात आहे. पाहणी काम संपल्यानंतर अहवाल येईल व त्यानंतरच सरकार किती प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी ते ठरवणार आहे. गोव्यातील 84 शॅकांचे वादळामुळे नुकसान झाले असल्याचे सरकारचे म्हणणो आहे. तसे अहवाल यापूर्वी दोन्ही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.