शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

त्या उद्योजकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवा; मनोज परब यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 19:28 IST

‘गोव्यात स्थानिक बेरोजगार असतानाही परप्रांतीयांना रोजगार देणे चुकीचे आहे.

पणजी : भाजप सरकार हे स्थानिकांविरुद्ध आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. सावंतवाडीतील भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या राेजगार मेळाव्यात गाेव्यातील ३० उद्योजकांनी सहभाग घेतला. या घटनेचा आम्ही विरोध करतो. सरकारने यात सहभागी झालेल्या ३० उद्योगांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवावी, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष  मनोज परब यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

‘गोव्यात स्थानिक बेरोजगार असतानाही परप्रांतीयांना रोजगार देणे चुकीचे आहे. आम्ही अनेक वेळा बेराेजगारांचा मुद्धा उठवत असतो. गाेव्यात अनेक कंपन्या आहेत. औद्योगिक वसाहती आहेत. पण बिराेजगारांना रोजगार दिला जात नाही. या कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणात परप्रांतीय लाेक आहेत. आता पुन्हा हा राेजगार मेळावा सावंतवाडीत होऊन यात गोमंतकीय स्थानिक युवकांना वगळले जात आहे, असा अराेप मनोज परब यांनी केला.    

हा बेरोजगारांवर अन्याय 

सावंतवाडीतील भाजयुमो आपल्या राज्यात रोजगार मिळावा भरविले याला आमचा  विरोध नाही. पण गोव्यात मोठ्या प्रमाणात बेराेजगारी असतानाही या मेळाव्यात राज्यातील ३० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याला आमचा विरोध आहे. राज्यात बी.फॉर्म, डी.फॉर्म, आयटीआय, डिप्लोमा, ऑटोमोबाईल अभियंते असे शिक्षण घेतलेले बेराेजगार आहेत पण अशा विविध जागांसाठी सावंतवाडीतील रोजगार मेळाव्यात ही जाहीरात या कंपन्यांनी दिली.  गोव्यातील युवकांना संधी देण्याऐवजी महाराष्ट्रातील युवकांना संधी दिली आहे. हा स्थानिक युवकांवर अन्याय आहे, असेही मनोज परब यांनी म्हटले.

गोमंतकीयांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे आता खासगी नोकऱ्याही हे सरकार बाहेरील लोकांना देत आहेत. सावंतवाडी येथे मेळाव्यात भरती झालेल्या कंपन्या गोव्यातील साधनसुविधा वापरत आहेत. असे असताना त्यांनी गोवेकरांनाच नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे.  याआधी राज्य सरकारने राज्यातच रोजगार मेळावा घेतला होता. त्यामध्ये किती जणांना नोकऱ्या मिळाल्या, किती जणांना केवळ ऑफर लेटर दिले, पगार किती दिला, किती जणांना काढून टाकले याची माहिती सरकारने द्यावी, असेही मनोज परब यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा