शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोघांचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरुच, कळंगुट बीचवर बुडाले होते पाच जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 12:53 IST

पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता.

पणजी- गोव्यात फिरायला आलेल्या अकोल्याच्या १४ पैकी पाच जणांचा बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गोव्यातच नव्हे तर विदर्भाताही हळहळ व्यक्त झाली. पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता. मंगळवारी दोघांचा मृतदेह  शोधण्याची मोहिम सुरुच होती. 

भारतीय नौसेना आणि जीवरक्षकांनी सकाळपासून समुद्रात खोलवर जाऊन मृतदेहाची शोधाशोध केली मात्र समुद्राच्या उसळलेल्या आणि वेगवान लाटा त्यामुळे जवानांनाही मोठी कसरत करावी लागली. दुपारपर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते.  किरण ओमप्रकाश मस्के व शुभम गजानन वैद्य या दोघांचे मृतदेह सापडू शकले नाहीत. किरणचे नातेवाईकही गोव्यात दाखल झाले आहेत. तसेच इतर दहा जण कळंगुट येथील एका हॉटेलात थांबले असून ते प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. आपल्या मित्रांसोबत झालेल्या घटनेमुळे इतरही पूर्णपणे बिथरलेले असल्याचे किरणचे चुलतभाउ मनोज मस्के यांनी सांगितले.

जीवरक्षक आणि नौसेनेच्या जवानांनी सकाळपासून शोध मोहिम सुरु केली होती. त्यांचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र कळंगुट किनाऱ्यावर कुठेही दगड नाहीत. तसेच समुद्रही खवळलेला आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह मिळतील, या आशेत आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.