शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सासष्टी कुणाची? आपची की काँग्रेसची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:15 IST

आतार्पयत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरविणारा सासष्टी तालुका यावेळी कुणाच्या बाजूने राहील? काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांच्याबाजुने की त्यांचा कल आपचे एल्वीस गोमीस यांच्याबाजूने झुकणार? दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सध्या दक्षिण गोव्यात या चर्चेने पुन्हा उचल घेतली आहे.

- सुशांत  कुंकळयेकर

मडगाव: गोव्यातील आघाडीचे राजकीय विश्र्लेषक म्हणून ओळखले जाणारे अॅड. राधाराव ग्रासियस यांनी मागच्या आठवडय़ात आपल्या फेसबुकवर सध्याच्या दक्षिण गोव्याच्या राजकीय परिस्थितीविषयी अचुक भाष्य केले होते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते, ‘जर दक्षिण गोवा लोकसभा निवडणूकीत आप पक्ष जर आपली अनामत रक्कम राखू शकला तर या मतदारसंघातून काँग्रेसचा पराभव निश्र्चित आहे.’

आतार्पयत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरविणारा सासष्टी तालुका यावेळी कुणाच्या बाजूने राहील? काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांच्याबाजुने की त्यांचा कल आपचे एल्वीस गोमीस यांच्याबाजूने झुकणार? दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सध्या दक्षिण गोव्यात या चर्चेने पुन्हा उचल घेतली आहे.

वास्तविक दक्षिण गोव्यातील 20 विधानसभा मतदारसंघात सासष्टी तालुक्याच्या केवळ आठ मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी फक्त सहा मतदारसंघ ािस्ती बहुल्य आहेत. असे असतानाही दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल सासष्टीचेच दोन लाख मतदार ठरवितात असे म्हणतात, कारण आजर्पयत ही एकगठ्ठा मते काँग्रेस पक्षाला पडत होती. पण आता आपसारखा पर्याय रिंगणात असल्याने काँग्रेसला हा आपला पारंपारीक गड सांभाळून ठेवणो शक्य होणार आहे का? कारण ज्या ज्यावेळी काँग्रेसची या तालुक्यातील मते दुस:या पक्षांना विभागून गेली आहेत त्या त्यावेळी काँग्रेसला दक्षिण गोव्यातून पराभव स्विकारावा लागला आहे. अशी दोनवेळा काँग्रेसवर परिस्थिती आली आहे हा आजवरचा इतिहास आहे.

मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी सासष्टी काँग्रेसबरोबरच राहील असा विश्र्वास व्यक्त केला. आठपैकी सहा मतदारसंघात काँग्रेसचेच आमदार आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, यापूर्वी तीनवेळा मी लोकसभेवर निवडून गेलो आहे. त्या तिन्हीवेळी सासष्टीच्या मतदारांना मी जी आश्र्वासने दिली होती ती पूर्ण केली आहेत. त्यामुळे सासष्टीचे मतदार काँग्रेसबरोबरच राहतील असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

याउलट आपचे एल्वीस गोमीस म्हणाले, यंदाची ही निवडणूक बदल घडवुन आणणारी आहे. गोव्यात जी राजकीय बजबजपुरी माजली आहे त्याला काँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष कारणीभूत आहेत. त्यामुळे गोव्यातील जनता पर्याय म्हणून आपकडे पहात आहे. फक्त सासष्टीतच नव्हे तर गोव्यात इतरत्रही आप चांगली मते मिळवणार असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा