शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

'मनाय' म्हणून काम करणाऱ्यांनाही सुरक्षाकवच; आरोग्य मंत्री विश्वजीत यांनी सांगितले नव्या कायद्यांचे महत्त्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:43 IST

वाळपई मतदारसंघातील खोतोडे पंचायत क्षेत्रात गणेश चतुर्थी भेट कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी: घरे कायदेशीर करण्यासह अन्य प्रकारचे जे नवे कायदे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आणले आहेत, त्या कायद्यांचा लाभ समाजाच्या तळागाळातील लोकांना होणार आहे. अगदी भाटकारांच्या घरी 'मनाय' म्हणून काम करणाऱ्या गोव्याच्या खऱ्या भूमीपूत्रांना देखील नव्या कायद्यांचा लाभहोईल, त्यांची घरे कायदेशीर होऊ शकतील, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे काल म्हणाले.

वाळपई मतदारसंघातील खोतोडे पंचायत क्षेत्रात शुक्रवारी गणेश चतुर्थी भेट कार्यक्रम झाला. त्यावेळी मंत्री राणे यांनी हजारो लोकांशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केले.

'घरे कायदेशीर होतील'

मंत्री राणे म्हणाले, की अनेक वर्षे सामान्य माणूस, गरीब माणूस घरे कायदेशीर व्हायला हवी म्हणून प्रयत्न करत राहिले पण मुख्यमंत्री सावंत यांनी जे कायदे आणले आहेत, त्यातून घरे कायदेशीर होतील. भाटकारांच्या घरी 'मनाय' म्हणून काम करणारे देखील घर मालक होतील, असे राणे म्हणाले.

'पंतप्रधानांची विचारधारा आणखी पुढे नेणार'

सत्तरी तालुक्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा आम्ही आणखी पुढे नेणार आहोत. त्या विचारधारेचा आम्ही प्रचार व प्रसार करत राहू

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे. हे सरकार लोकांच्या रोजगाराची समस्याही सोडवील. त्यावर उपाययोजना करील. विकासाचे काम आम्ही पुढे नेऊ.

जनतेच्या कल्याणासाठीच राजकारण करायचे असते, असे मंत्री राणे म्हणाले. सत्तरी तालुक्यात प्रतापसिंग राणे यांनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली होती. ते काम आम्ही पुढे नेत आहोत, असेही विश्वजीत राणे म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाGanesh Chaturthiगणेश चतुर्थीPoliticsराजकारणBJPभाजपा