शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

'त्या' गोमंतकीयांची सुखरुप सुटका, मणिपूरमधून परतले; मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 16:10 IST

मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : हिंसाचाराचा आगडोंब उसळलेल्या मणिपूरमध्ये अडकलेला ११ वर्षीय अर्णव कलंगुटकर शिक्षणासाठी गेलेली सुविद्या नाईक हे सुखरूप गोव्यात पोहोचले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी तातडीने यंत्रणा गतिमान केल्यामुळे, या दोघांच्या सुरक्षित परतण्याचा मार्ग सुकर झाला.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा मणीपूर येथील बिश्नपूर या गावी आपल्या नातेवाइकांकडे सुट्टी घालविण्यासाठी गेला होता. मणीपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा या गावालाही बाधला असल्यामुळे, अर्णवच्या पालकांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत अर्णवला गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

गोवा पोलिसांनी त्या गावात असलेल्या सीआरपीएफला संपर्क करून, अर्णवला विमानतळावर सुरक्षित आणण्यासाठी मदत मागितली. मात्र, ते गावच हिंसाचारग्रस्त असल्यामुळे तेथून त्याला बाहेर काढणेही जोखमीचे होते. त्यामुळे अर्णवला काही काळ तिथेच राहू देण्याचा निर्णयही प्रारंभी झाला, परंतु पालक चिंता करू लागल्यामुळे त्याला आणायचे असे ठरले. सीआरपीएफच्या तुकडीनेच अर्णवला सुरक्षितपणे इंफाळमधील विमानतळापर्यंत नेले. तिथे एक अडकून पडलेल्या आणि गोव्यात येण्यासाठी निघालेल्या गोमंतकीयांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. इंफाळहून दिल्ली आणि दिल्लीहून गोवा असा प्रवास करून ते सुखरूप गोव्यात पोहोचले. सुविद्या नाईक हीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे सुरक्षितपणे गोव्यात पोहोचली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत