शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

'त्या' गोमंतकीयांची सुखरुप सुटका, मणिपूरमधून परतले; मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 16:10 IST

मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : हिंसाचाराचा आगडोंब उसळलेल्या मणिपूरमध्ये अडकलेला ११ वर्षीय अर्णव कलंगुटकर शिक्षणासाठी गेलेली सुविद्या नाईक हे सुखरूप गोव्यात पोहोचले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी तातडीने यंत्रणा गतिमान केल्यामुळे, या दोघांच्या सुरक्षित परतण्याचा मार्ग सुकर झाला.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा मणीपूर येथील बिश्नपूर या गावी आपल्या नातेवाइकांकडे सुट्टी घालविण्यासाठी गेला होता. मणीपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा या गावालाही बाधला असल्यामुळे, अर्णवच्या पालकांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत अर्णवला गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

गोवा पोलिसांनी त्या गावात असलेल्या सीआरपीएफला संपर्क करून, अर्णवला विमानतळावर सुरक्षित आणण्यासाठी मदत मागितली. मात्र, ते गावच हिंसाचारग्रस्त असल्यामुळे तेथून त्याला बाहेर काढणेही जोखमीचे होते. त्यामुळे अर्णवला काही काळ तिथेच राहू देण्याचा निर्णयही प्रारंभी झाला, परंतु पालक चिंता करू लागल्यामुळे त्याला आणायचे असे ठरले. सीआरपीएफच्या तुकडीनेच अर्णवला सुरक्षितपणे इंफाळमधील विमानतळापर्यंत नेले. तिथे एक अडकून पडलेल्या आणि गोव्यात येण्यासाठी निघालेल्या गोमंतकीयांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. इंफाळहून दिल्ली आणि दिल्लीहून गोवा असा प्रवास करून ते सुखरूप गोव्यात पोहोचले. सुविद्या नाईक हीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे सुरक्षितपणे गोव्यात पोहोचली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत