शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

'आरजी' २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार: परब; २०२७ च्या निवडणुकीतही इंडिया अलायन्सपासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:29 IST

२६ ते २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार असल्याचे परब यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'तत्त्वे, विचारधारा, स्थिरता नसलेल्या इंडिया अलायन्सपासून भविष्यातही आरजी दूर राहील, असे आरजीचे पक्षप्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही आपला पक्ष विरोधी पक्षांसोबत इंडिया अलायन्समध्ये नसेल, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. २६ ते २७ मतदारसंघ स्वबळावर लढणार असल्याचे परब यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 'इंडिया अलायन्समधील नेते आपापसांतच भांडत आहेत. ही आघाडी घटना, धर्म किंवा गोवा वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वार्थासाठी स्थापन झालेली आहे. त्यांच्यासोबत जाऊन आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नाही.'

अमित पालेकर यांना दिले आव्हान

आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांचाही परब यांनी समाचार घेतला. गोव्यात विरोधकांमधील युतीच्या बाबतीत अन्य विरोधी पक्षांना अक्कलशून्य म्हणणारे पालेकर यांनी दिल्लीत केजरीवाल यांनी युती का केली नाही, हे आधी सांगावे, असे परब म्हणाले. चिंबलमध्ये ५० हजार चौ. मि. जमिनीत अतिक्रमण करून परप्रांतीय स्थलांतरितांनी बेकायदा बांधकामे उभारली आहेत, ती पाडून तेथील परप्रांतीयांची मतदार ओळखपत्रे रद्द करावीत. पालेकर यांनी या कामासाठी आमच्यासोबत येऊन आम्हाला साथ द्यावी. आम्ही विरोधकांसोबत युती करायला तयार आहोत, असे आव्हान परब यांनी दिले. परब म्हणाले की, मालमत्तेच्या बाबतीत आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण