शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नावशी येथे मरीना प्रकल्प उभारण्याच्या पुन्हा हालचाली; पर्यावरणाची हानी करुन प्रकल्प नको, कॉंग्रेसची मागणी

By पूजा प्रभूगावकर | Updated: October 20, 2023 14:12 IST

सदर प्रकल्प नावशी येथे होणार नाही असे राज्य सरकारने न्यायालयात नमूद केले होते.

पणजी: नावशी येथे प्रस्तावित मरीना प्रकल्प उभारण्याच्या पुन्हा एकदा हालचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार असून सदर प्रकल्पाला कठोर विरोध केला जाईल असा इशारा कॉंग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सदर प्रकल्प नावशी येथे होणार नाही असे राज्य सरकारने न्यायालयात नमूद केले होते. मग केंद्र सरकारने या प्रकल्पाला पर्यावरणी मंजुरी कशी जारी केली. पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली पर्यावरणाची हानी नको अशी मागणीही त्यांनी केली.

फर्नांडिस म्हणाले, की नावशी किनारा हा जैवविविधततेने नटकेला असून त्यात विविध प्रजातीवी मासळी आढळून येते. एनआयओ तसेच आयसीएआरचा तसा अहवाल आहे. या किनाऱ्यावर अनेक पारंपरिक मच्छीमार अनेक वर्षापासून मच्छीमारी व्यवसाय करीत आहेत. मात्र या प्रस्तावित मरीना प्रकल्पामुळे तेथे पर्यटकांना फिरण्यासाठी बोटी व अन्य सुविधा असते. सदर प्रकल्प हा समुद्रात १ लाख चौरस मीटर तर जमिनीवर ५० चौर स मीटर जागेत होणार आहे. यावरुनच पर्यावरणाची किती मोठी हानी होणार आहे. तसेच पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस