शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

राज्यात दोन दिवस रेड अलर्ट : पाऊस शतकाच्या वाटेवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:47 IST

राज्यात आतापर्यंत  ९२.४४ इंच पावसाची नाेंद झाली आहे.

नारायण गावस,  पणजी: राज्यात गेले पंधरा दिवस पावसाचे थैमान सुरुच असूनही हवामान खात्याने आज गुरुवार तसेच  उद्या शुक्रवारी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस  असणार आहे. गेला आठवडाभर रेड अलर्ट  असल्याने राज्यभर मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यात आतापर्यंत  ९२.४४ इंच पावसाची नाेंद झाली आहे.

: वाळपई, सांगे, साखळीची शंभरीराज्यातील वाळपई, साखळी आणि सांगे या केंद्रावर आतापर्यंत १०० इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपईत १ जून ते आतापर्यंत १०६.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सांगे केंद्रावर आतापर्यंत १०४.० इंच पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी केंद्रावर १००.७ इंच पावसाची नोंद  झाली आहे. अन्य  काही केंद्रावर १०० इंच पावसाच्या जवळ आली आहे. जुलै महिन्याच्या १७ दिवसात पावसाचे अर्धशतक पार केले आहे.: पडझड पूरस्थिती कायमगेले पंधरा दिवसात राज्यात जाेरदार पावसामुळे पडझड तसेच पुरस्थिती कायम आहे. गेल्या पंधरा दिवसात राज्यातील काही लोकांच्या  घराच्या भिंती काेसळल्या घरावर झाडे पडली, तसेच लाेकांच्या घरात पाणी शिरले आहे.  यामुळे  लोकांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे .तसेच शेतीबागायतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  तसेच वित्त हानी झाली आहते. पावसाच्या या पडझडीमुळे गेल्या पंधरा दिवसात  ५ जणांचा बळीही गेला आहे.

टॅग्स :goaगोवा