शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या आणखी बिकट

By admin | Updated: June 26, 2015 01:46 IST

पएटीकेटी परीक्षेनंतर ही संख्या १२०० पेक्षा वर जाण्याची शक्यता आहे.

पएटीकेटी परीक्षेनंतर ही संख्या १२०० पेक्षा वर जाण्याची शक्यता आहे.राज्यात महाविणजी : महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे राज्यात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अध्याप अधांतरी राहिले आहे. द्यालयीन प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे. वाणिज्य व कला विभागात ही समस्या सर्वाधिक असून म्हापसा, पणजी, मडगाव, केपे या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती असून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोवा विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५०० हून अधिक आहे. मडगाव भागात अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे या भागात प्रवेशाची समस्या नाही; परंतु उर्वरित भागात कमी अधिक प्रमाणात आहे.उच्च शिक्षण विभागाचे संचालक भास्कर नायक यांनी प्रवेशाची समस्या झाली ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यासाठी साधनसुविधा असलेल्या काही महाविद्यालयांना नवीन वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे; परंतु सर्वच महाविद्यालयांत अशा साधनसुविधा नसल्यामुळे वर्ग मंजूर करण्यासाठीही मर्यादा पडत असल्याचे ते म्हणाले.निर्णय पुरवणी परीक्षेनंतर!राज्यात महाविद्यालयीन प्रवेशासंंबंधी समस्या निर्माण झाल्याची गोवा विद्यापीठाला कल्पना असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. पी. कामत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एका वर्गात अतिरिक्त विद्यार्थी सामावून घेण्याचा अहवालही विद्यापीठाला सरकारकडून मिळाला आहे. १९ जून रोजी विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाने या प्रस्तावावर आणि प्रवेश समस्येवर चर्चा केली; परंतु बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर सुमारे ६०० विद्यार्थ्यांची त्यात भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश समस्येचे पूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत म्हणजे निकाल जाहीर होईपर्यंत वाट पाहून नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)