शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

खासगी कंपन्यांनी स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, आयटकचे नेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:30 IST

स्थानिक आमदार सरपंच, नगरसेवक तसेच सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे (आयटक) समन्वयक कामगार नेते ॲड. ख्रिस्तोफर फाेन्सेका यांनी सांगितले.

नारायण गावस  

पणजी: गोवा औद्याेगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांनी प्रथम प्राधान्य हे स्थानिक युवकांना दिले पाहिजे. जर त्या क्षेत्रात स्थानिक कामगार मिळत नसेल तर परराज्यातील कामगारांना संधी दिली पाहिजे. यासाठी स्थानिक आमदार सरपंच, नगरसेवक तसेच सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे (आयटक) समन्वयक कामगार नेते ॲड. ख्रिस्तोफर फाेन्सेका यांनी सांगितले. 

ॲड. ख्रिस्तोफर फाेन्सेका म्हणाले, खासगी कंपन्यांनी बाहेरील कामगार घेणे हा गुन्हा नाही, पण ज्या स्थानिक परिसरात या कंपन्या आहेत त्या भागातील लाेकांना अगोदर प्राधान्य दिले पाहिजे. आज गोवा औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. पण त्या नाेकर भरतीसाठी परराज्यात राेजगार मेळावे मुलाखती आयोजित करतात हे सरकारचे अपयश आहे. औद्योगिक विकास महामंडळ, राज्य उद्याेग मंडळ, केंद्र उद्याेग मंडळ यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. तसेच ज्या परिसरात या कंपन्या आहेत त्या परिसरातील स्थानिक आमदार, सरपंच, पंच सदस्यांनी याची दखल घेतली पाहिजे. जर त्या भागात बेराेजगार युवक असूनही कंपनी त्यांना राेजगार देत नसेल तर अशा कंपनीवर कारवाई केली पाहिजे. 

ॲड. फोन्सेका म्हणाले, गोव्यात अनेक खासगी कंपन्या कामगारांना तुटपुंजा पगार देत आहेत. त्यामुळे ते कमी पगारात बाहेरील कामगारांना आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच स्थानिक कामगारांची सतावणूक करतात. आम्ही गेली अनेक वर्षे कामगारांचा विषय लावून धरला आहे. फार्मा कंपनीमध्ये अनेक कामगारांची सतावणूक होत असते. त्यांना त्यांच्या समस्या मांडता येत नाही. आम्ही वेळोवेळी या कामगारांच्या समस्या उपस्थित करत असताे आतातरी सरकारने याची याेग्य दखल घ्यावी असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा