शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त, बार्देश तालुक्यातील पोलीस गस्तीत वाढ

By काशिराम म्हांबरे | Updated: August 17, 2023 16:44 IST

मंदिरे, चर्च तसेच पुतळ््या सारख्या स्थळांवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात तैनात ठेवण्यात आला आहे.   

म्हापसा - सोमवार १४ आॅगस्ट रोजी करासवाडा म्हापसा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर बार्देश तालुक्यातील पोलीस गस्तीत वाढ करण्यात आली आहे. मंदिरे, चर्च तसेच पुतळ््या सारख्या स्थळांवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात तैनात ठेवण्यात आला आहे.    करासवाडा  येथील शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडला होता.  त्यानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना मंगळवारी अटक करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचेपोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान आढळून आलेहोते.

त्यानंतर बार्देश तालुक्यातील धार्मिक स्थळांवरील पोलिसांच्या पहाºयात वाढ करण्यात आली आहे. काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी दोन अशा प्रकारेपोलिसांकडून दिवस रात्र पहारा ठेवला जात आहे.

पोलीस उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोक्याच्या ठिकाणातील बंदोबस्तात वाढ केल्याचे ते म्हणाले. समाजात सलोखा कामय रहावा तसेच खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यकेतनुसार त्यात बदल जाईल अशी माहिती दळवी यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस