शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संघाच्या आदेशानेच पर्रीकर संरक्षण मंत्री, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 14:59 IST

भाजप सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णपणे प्रभाव असून गोव्याचे संरक्षणमंत्री म्हणून जी मनोहर पर्रीकर यांची नेमणूक झाली होती ती संघाच्या आदेशामुळेच झाली होती असा, आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  शांताराम नाईक यांनी केला आहे. 

पणजी: भाजप सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णपणे प्रभाव असून गोव्याचे संरक्षणमंत्री म्हणून जी मनोहर पर्रीकर यांची नेमणूक झाली होती ती संघाच्या आदेशामुळेच झाली होती असा, आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  शांताराम नाईक यांनी केला आहे. 

देशाच्या राजघटनेला विरोध असलेले आणि देशाच्या तिरंग्या झेंड्याला विरोध असलेले हे संघाचे लोक आहेत. ते खरे राष्ट्रविरोधी आहेत. घटनेतील धर्मनिरपेक्ष तत्वाचा या सरकारचे मंत्री करीत आहेत. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचा सर्वत्र निषेध व्हायला हवा असे ते म्हणाले. तसेच भाजपचे सुब्रमह्ण्यम स्वामीही धर्मनिरपेक्षतेबद्दल उलट सुलट बोलत आहेत. या तत्वाच्या घटनेतील समावेशाबाबत शंका उपस्थित करीत आहेत. अप्रत्यक्षरित्या हा घटनेशी केलेला द्रोह आहे असे त्यांनी सांगितले. संपूर्ण भाषणात त्यांनी गोव्यात सध्या गाजणाऱ्या म्हादयी प्रकरणाबाबते ते एकही शब्द बोलले नाहीत. 

काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनाच्या निमित्त कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री एदुआर्द फालेरो आणि आमदार प्रतापसिंग राणे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर, गिरीश चोडणकर, लुईझीन फालेरो, महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आणि इतर नेते उपस्थित होते.