शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कामगार दिनानिमित्त आयटकची पणजीत भव्य सभा : १० हजार कामगार होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:13 IST

१ मे राेजी कामगार दिनानिमित्त ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) गोवा राज्य समिती आणि त्यांच्या इतर  कामगार संघटनतर्फे पणजी भव्य रॅली आणि आझाद मैदानावर सभेचे आयोजन केले आहे.

नारायण गावस

पणजी: बुधवारी १ मे राेजी कामगार दिनानिमित्त ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) गोवा राज्य समिती आणि त्यांच्या इतर  कामगार संघटनतर्फे पणजी भव्य रॅली आणि आझाद मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत राज्यभरातून जवळपास १० हजार कामगार सहभागी होणार आहे, अशी माहिती आयटकचे कामगार नेते ॲड. राजू मंगेशकर यांनी साेमवारी आयटक कार्यालयात आयोजित केलेेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या सोबत आयटकचे नेते ॲड. प्रसन्ना उट्टगी व इरत उपस्थित हाेते. 

 ॲड. मंगेशकर म्हणाले, या भव्य सभेत सरकारकडून कामगारांच्या अधिकारांवर बंदी घालणे, खाजगी फार्मा कंपन्यांमध्ये एस्मा लागू करणे, कामावरुन काढून टाकणे, नोकऱ्यांचे नुकसान, कंत्राटी कामगार पद्धत,  किमान वेतन, वाढती बेरोजगारी याविरुद्ध आम्ही एकजुटीने आवाज उठविला जाणार आहे.  राज्यात सध्या बेराेजगारी वाढत आहे. खाण व्यावसाय बंद पडल आता पर्यटन व्यावसायही काेलमाेडला आहे. सरकारने विकासाच्या नावाखाली  पर्यटनावर गदा आणली आहे. सरकारने कंत्राटी साेसायटी सुरु करुन कामगारांवर अन्याय केला आहे. यामुळे आज अनेक कामगार गेली अनेक वर्षे कंत्राटी तत्तावर काम करत आहेत.

कामगार नेते ॲड. प्रसन्ना उट्टगी म्हणाले, कामगारांना त्यांचे  अधिकार मिळणे गरजेचे आहे. १ मे हा कामगार  दिवस आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी  आम्ही आयटकतर्फे  हा दिवस साजरा करत आहोत. कामगारांना त्यांच्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले जाते. सध्या कामगारांची विविध खासगी क्षेत्रात सतावणूक सुरु आहे. त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. 

कामगार संघटना आणि राजकीय विचारसरणीची पर्वा न करता सर्व कामगार बुधवार १  मे रोजी सकाळी ९.३० वाजता  कदंबा बसस्थानक पणजी येथे एकत्र येतील आणि रंगीबेरंगी झेंडे आणि बॅनर घेऊन पणजी शहरात आगमन करतील. या रॅलीचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेत होऊन, हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून.

टॅग्स :goaगोवा