शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

ओम प्रमाणपत्र मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढवणार: तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह

By समीर नाईक | Updated: June 29, 2024 15:59 IST

याबाबतची माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.

समीर नाईक /  पणजी: देशात सर्वत्र जिहाद आणि हलाल या गोष्टींची हवा केली जात आहे. हलाल पूर्वी मासंपूर्तीच मर्यादीत असायचा, परंतु आता हे उद्योेगपर्यंत पोहचले आहे. थूक जिहाद, लव जिहाद यासारख्या गोष्टी आता वाढत आहे. या आता आमच्या मंदिरापर्यंत पोहचल्या आहेत. मंदिरातील प्रसाद देखील आता असुरक्षीत झाला आहे, या अनुषंगाने मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढावी, यासाठी आम्ही ओम प्रमाणपत्र संकल्पना राबविणार आहोत, अशी माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.

पणजीत शनिवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत टी. राजा सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे, ॲड. विष्णू जैन, व गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी उपस्थित होते.

थूक जिहादच्या माध्यमातून फुलांवर थूंकून विकली जात आहे. गायीच्या चरबीपासून बनवलेल्या खवा, पेढा, मावा हे प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहेत. हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक आस्थेवर मोठा आघात आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसाद शुद्धीसाठी ओम प्रमाणपत्रे वितरित करणे सुरु झाले आहे. हिंदु दुकानदारांना ओम प्रमाणपत्र विनामूल्य दिले जाणार आहेत. देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ओम प्रमाणपत्रे अवश्य घ्यावे, असे आवाहन राजा सिंह यांनी केले.

हलाल प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे. देशात एफएसएसआय हे सरकारमान्य प्रमाणपत्र आहे. पण आता याच्यावर हलाल प्रमाणपत्र आले आहे. २०१३ साली एका मुस्लिम संघटनेनेे सुरु केलेले हलाल प्रमाणपत्रातून केवळ दहा वर्षात जगभरातून २.१ यूएस ट्रिलियन डॉलर निधी उभारला आहे, आणि हा सर्व पैसा केवळ आतंंकवादी घडामोडीसाठी वापरण्यात येत आहे. ही हिंदू राष्ट्रच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, त्या अनुषंगाने ओम प्रमाणपत्र खुप आवश्यक ठरणार आहे, असे यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी सांगितले.

हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत; मात्र पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे ही मंदिरे जीर्ण झाली आहे. ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत. ही मंदिरांची सरकारने योग्य देखभाल करावी, अशी मागणी ॲड. विष्णू जैन, यांनी केली. 

टॅग्स :goaगोवा