शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘ओख्खी’ ताशी १८५ वेगाने, मच्छिमारांनी समुद्रात जाणे धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:34 IST

अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

पणजी - अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. चक्रिवादळामुळे गोव्यातही समुद्र खवळलेला आहे. 

गुरूवारी तिरुअनंतपुरम्च्या दक्षीणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर निर्माण झालेल्या या चक्रिवादळाचे ओख्खी असे नामकरण करण्यात आल्यानंतर  शुक्रवारी लक्ष्यद्वीप दीपसमुहाच्या दिशेने सरकले होते.  गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतके होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने धावत होते. शनिवारी वादळाची गती वाढून ताशी १६५ ते १८५ एवढे गतिमान झाले होते. रविवारी पहाटे साडेपाचनंतर वादळ मंदावण्यास सरूवात होणार असल्याचे हवामान खात्याने महटले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला अहे. 

नंतर  शुक्रवारी  ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किनाºयाच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे  चक्रिवादळ सरकत होते. असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामीळनाडू किनारपट्टीव् अरबी समुद्रात यंदा झालेले हे पहिलेच चक्रिवादळ आहे. 

साडेचार वाजताच अंधारलेगोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी शनिवारी जोराचा वारा सुटला होता. शुक्रवारी मध्यरात्री गोव्याच्या अनेक किनारपट्टीभागात पाण्याच्या पातळीत वाढही झाल्याची माहिती मच्छिमारांनी दैनिक लोकमतला दिली. शनिवारी संध्याकाळी  साडेचार वाजताच तिन्ही सांजा झाल्यासारखे वातावरण दिसत होते. अभाळ काळ््या ढगांनी झाकोळलेले दिसत होते. चक्रिवादळामुळे केरळ किनारपट्टीभागात तसेच अरबी समुद्रात पाऊस पडत आहे. त्यामुळेच हे वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

टॅग्स :goaगोवा