शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

‘ओख्खी’ ताशी १८५ वेगाने, मच्छिमारांनी समुद्रात जाणे धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:34 IST

अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

पणजी - अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. चक्रिवादळामुळे गोव्यातही समुद्र खवळलेला आहे. 

गुरूवारी तिरुअनंतपुरम्च्या दक्षीणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर निर्माण झालेल्या या चक्रिवादळाचे ओख्खी असे नामकरण करण्यात आल्यानंतर  शुक्रवारी लक्ष्यद्वीप दीपसमुहाच्या दिशेने सरकले होते.  गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतके होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने धावत होते. शनिवारी वादळाची गती वाढून ताशी १६५ ते १८५ एवढे गतिमान झाले होते. रविवारी पहाटे साडेपाचनंतर वादळ मंदावण्यास सरूवात होणार असल्याचे हवामान खात्याने महटले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला अहे. 

नंतर  शुक्रवारी  ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किनाºयाच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे  चक्रिवादळ सरकत होते. असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामीळनाडू किनारपट्टीव् अरबी समुद्रात यंदा झालेले हे पहिलेच चक्रिवादळ आहे. 

साडेचार वाजताच अंधारलेगोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी शनिवारी जोराचा वारा सुटला होता. शुक्रवारी मध्यरात्री गोव्याच्या अनेक किनारपट्टीभागात पाण्याच्या पातळीत वाढही झाल्याची माहिती मच्छिमारांनी दैनिक लोकमतला दिली. शनिवारी संध्याकाळी  साडेचार वाजताच तिन्ही सांजा झाल्यासारखे वातावरण दिसत होते. अभाळ काळ््या ढगांनी झाकोळलेले दिसत होते. चक्रिवादळामुळे केरळ किनारपट्टीभागात तसेच अरबी समुद्रात पाऊस पडत आहे. त्यामुळेच हे वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

टॅग्स :goaगोवा