शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘ओख्खी’ ताशी १८५ वेगाने, मच्छिमारांनी समुद्रात जाणे धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:34 IST

अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

पणजी - अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. चक्रिवादळामुळे गोव्यातही समुद्र खवळलेला आहे. 

गुरूवारी तिरुअनंतपुरम्च्या दक्षीणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर निर्माण झालेल्या या चक्रिवादळाचे ओख्खी असे नामकरण करण्यात आल्यानंतर  शुक्रवारी लक्ष्यद्वीप दीपसमुहाच्या दिशेने सरकले होते.  गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतके होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने धावत होते. शनिवारी वादळाची गती वाढून ताशी १६५ ते १८५ एवढे गतिमान झाले होते. रविवारी पहाटे साडेपाचनंतर वादळ मंदावण्यास सरूवात होणार असल्याचे हवामान खात्याने महटले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला अहे. 

नंतर  शुक्रवारी  ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किनाºयाच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे  चक्रिवादळ सरकत होते. असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामीळनाडू किनारपट्टीव् अरबी समुद्रात यंदा झालेले हे पहिलेच चक्रिवादळ आहे. 

साडेचार वाजताच अंधारलेगोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी शनिवारी जोराचा वारा सुटला होता. शुक्रवारी मध्यरात्री गोव्याच्या अनेक किनारपट्टीभागात पाण्याच्या पातळीत वाढही झाल्याची माहिती मच्छिमारांनी दैनिक लोकमतला दिली. शनिवारी संध्याकाळी  साडेचार वाजताच तिन्ही सांजा झाल्यासारखे वातावरण दिसत होते. अभाळ काळ््या ढगांनी झाकोळलेले दिसत होते. चक्रिवादळामुळे केरळ किनारपट्टीभागात तसेच अरबी समुद्रात पाऊस पडत आहे. त्यामुळेच हे वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

टॅग्स :goaगोवा