शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वाहन अपघातातील बळींच्या संख्येत ३७.८० टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: May 15, 2014 16:30 IST

पणजी : राज्यातील वाहन अपघातांच्या बळींची संख्या गेल्या महिन्यापर्यंत ३७.८० टक्क्यांनी वाढली आहे,

 पणजी : राज्यातील वाहन अपघातांच्या बळींची संख्या गेल्या महिन्यापर्यंत ३७.८० टक्क्यांनी वाढली आहे, असे पोलीस महासंचालक ओ. पी. मिश्रा यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी सर्वकष असा आराखडा पोलिसांच्या वाहतूक विभागाने तयार केला असून, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले. नियमभंग करणार्‍या वाहनांविरुद्ध गुरुवारपासून आम्ही वाहतूक खात्याच्या सहकार्र्याने कारवाई करू. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्‍या पोलिसांविरुद्धदेखील कारवाई केली जाईल. हेल्मेटच्या वापराबाबत अधिकाधिक जागृती व्हायला हवी. गेल्या एप्रिलपर्यंत वर्र्षभरात एकूण १४९३ वाहन अपघात झाले व त्यात ११३ व्यक्तींचे बळी गेले. यात ७५ म्हणजे ६६.३७ टक्के दुचाकीस्वार आहेत, असे मिश्रा यांनी नमूद केले. शनिवार व रविवारीच जास्त अपघात होतात. ९२.४९ टक्के अपघात हे निष्काळजीपणे व भरधाव वाहन हाकल्याने होतात. मडगाव, वेर्णा, फोंडा, पणजी व पर्वरी पोलीस स्थानकांच्या कक्षेत जास्त अपघात झाले. नियमभंग करणार्‍या वाहनचालकांकडून वर्षभरात पोलिसांनी १ कोटी २२ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा दंड गोळा केला आहे, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)