शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

वाहन अपघातातील बळींच्या संख्येत ३७.८० टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: May 15, 2014 16:30 IST

पणजी : राज्यातील वाहन अपघातांच्या बळींची संख्या गेल्या महिन्यापर्यंत ३७.८० टक्क्यांनी वाढली आहे,

 पणजी : राज्यातील वाहन अपघातांच्या बळींची संख्या गेल्या महिन्यापर्यंत ३७.८० टक्क्यांनी वाढली आहे, असे पोलीस महासंचालक ओ. पी. मिश्रा यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी सर्वकष असा आराखडा पोलिसांच्या वाहतूक विभागाने तयार केला असून, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले. नियमभंग करणार्‍या वाहनांविरुद्ध गुरुवारपासून आम्ही वाहतूक खात्याच्या सहकार्र्याने कारवाई करू. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्‍या पोलिसांविरुद्धदेखील कारवाई केली जाईल. हेल्मेटच्या वापराबाबत अधिकाधिक जागृती व्हायला हवी. गेल्या एप्रिलपर्यंत वर्र्षभरात एकूण १४९३ वाहन अपघात झाले व त्यात ११३ व्यक्तींचे बळी गेले. यात ७५ म्हणजे ६६.३७ टक्के दुचाकीस्वार आहेत, असे मिश्रा यांनी नमूद केले. शनिवार व रविवारीच जास्त अपघात होतात. ९२.४९ टक्के अपघात हे निष्काळजीपणे व भरधाव वाहन हाकल्याने होतात. मडगाव, वेर्णा, फोंडा, पणजी व पर्वरी पोलीस स्थानकांच्या कक्षेत जास्त अपघात झाले. नियमभंग करणार्‍या वाहनचालकांकडून वर्षभरात पोलिसांनी १ कोटी २२ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा दंड गोळा केला आहे, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)