शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'कळसा भांडुरा'साठी शेतकऱ्यांना नोटिसा; म्हादई वळवण्यासाठी कर्नाटकचे एक पाऊल पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:20 IST

कर्नाटक सरकारला आशा आहे की केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय त्यांच्या प्रस्तावित कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी आवश्यक वनमंजुरी देईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या पुढच्या कामासाठी कर्नाटक सरकारने भू-संपादनाबाबत खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या असून ८० दिवसांच्या आत हरकती, सूचना मागवल्या आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ७ मार्च रोजी राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करताना प्रकल्पाचे कंत्राट काही अटींसह दिले होते आणि केंद्राकडून आवश्यक मंजुरी मिळताच प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे जाहीर केले होते. कर्नाटक सरकारला आशा आहे की केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय त्यांच्या प्रस्तावित कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी आवश्यक वनमंजुरी देईल.

३.९० टीएमसी पाण्याच्या वापराबद्दल भारत सरकारकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याने, काही अटींसह कंत्राट देण्यात आलेले आहे. म्हादईच्या कळसा व भांडुरा या उपनद्या मलप्रभा नदीशी जोडून ईशान्य कर्नाटकातील जिल्ह्यांना पाणी वळवण्याचा हेतू आहे.

गोव्याला चिंता

गोव्याला चिंता आहे की, म्हादईचे पाणी वळवल्याने म्हादई नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होईल, ज्यामुळे राज्यातील नद्या, खोरे आणि किनारी परिसंस्थांवर परिणाम होईल. क्षारता वाढेल, गोड्या पाण्याचा प्रवाह कमी होईल आणि जैवविविधता धोक्यात येईल. गोवा आणि कर्नाटक दोन्ही भागातील पर्यावरणवाद्यांनी म्हादईचे पाणी वळवण्याच्या पर्यावरणीय परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन्यजीवांसाठी असलेल्या वनक्षेत्राजवळील कुठूनही पाणी वळवण्यास मनाई आहे. म्हादईचे पाणी वळवल्यास शेतकरी आणि वन्यजिवांना त्रास होईल. कर्नाटकातील भीमगड अभयारण्य, गोव्यातील म्हादई अभयारण्य तसेच खानापूर तालुक्याच्या नैऋत्येकडील ५०० चौरस किलोमीटर जैवविविध जंगलावर प्रतिकूल परिणाम होईल आणि ते नापीक होऊ शकते, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटक