शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अहवालाशिवाय वाळू उपसा नाही: मुख्यमंत्री, राज्यात वाळू टंचाई कायम राहण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 15:33 IST

वाळू टंचाईची समस्या कायम राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : एनआयओचा अहवाल आल्याशिवाय वाळू उपशाला परवाने देणार नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. राज्यात यामुळे वाळू टंचाईची समस्या कायम राहणार आहे.

दरम्यान, पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, एनआयओने केवळ शापोरा नदीबाबतीत अहवाल दिलेला आहे. अन्य ठिकाणच्या संदर्भात अजून अहवाल यायचे आहेत. ते आल्याशिवाय सरकार कोणताच निर्णय घेऊ शकणार नाही. सध्या शेजारी राज्यातून वाळू आणली जाते. परंतु त्या गाड्या अडविण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यावर तोडगा काढू.' एनआयओकडे झुवारी तसेच अन्य नद्यांमध्ये वाळू उपशासाठी अभ्यास अहवाल तयार करण्याची जबाबदारी आहे. हे अहवाल सरकारला यावयाचे आहेत. प्रकरण उच्च न्यायालयासमोर असल्याने अहवाल येण्यापूर्वी परवाने दिल्यास त्यांना कायदेशीर महत्व राहणार नाही, असे सावंत म्हणाले.

दरम्यान, खाण खात्याने एप्रिलमध्ये शापोरा नदीच्या सात विभागांत वाळू उपशासाठी अर्ज मागवले. परंतु प्रकरण हायकोर्टात व राष्ट्रीय हरित लवादाकडे पडून आहे. व्यवसायिकांना परवाने मिळू शकलेले नाहीत. दुसरीकडे हायकोर्टाने ही अवैध वाळू उपशावरून ताशेरे ओढल्यानंतर खाण खात्याने १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गोव्याचा अर्थसंकल्प

दरम्यान, राज्य सरकारचा पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केला जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तू सादर करू, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येण्याआधीच आम्ही आमचा अर्थसंकल्प जाहीर करू शकतो, असेही ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सूचित केले आहे की, केंद्राचा आगामी अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत