शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वेळेआधीच येणार मान्सून; पुढील ४८ तासांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2024 07:43 IST

राज्यात अगदी वेळेत किंवा वेळेअगोदरही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेमेल चक्रीवादळामुळे गतिमान झालेला नैऋत्य मान्सून सुसाट झाला असून येत्या ४८ तासांत तो भारतीय उपखंडात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अगदी वेळेत किंवा वेळेअगोदरही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी राज्यात ११ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. मागील बऱ्याच दिवसांपासून पडत असलेल्या - पावसाच्या सरींनी शनिवारपासून उसंत घेतली आहे. परंतु २ जूनपर्यंत पुन्हा पावसाच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. परंतु त्यानंतरही पावसाच्या सरी कोसळतीलच. परंतु त्या मान्सूनपूर्व सरी असतील. मान्सून केरळात दाखल झाल्यावर सामान्य परिस्थितीत मान्सून ४ ते ५ दिवसांनी राज्यात पोहोचत असतो. त्यामुळे हवामानात विशेष बदल न झाल्यास यंदा गोव्यात मान्सूनची ५ जून ही सामान्य वेळ राखली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यापेक्षा लवकरही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी पावसाला काहीसा उशिर झाला होता.

हवामान खात्याने राज्यात २ जूनपर्यंत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. ढगाळ वातावरण असले तरी राज्यातील पारा चढाच आहे. राज्यात २ जूनपर्यंत कमाल तापमान ३४ अंशापर्यंत राहील असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. मात्र रेमल चक्रीवादळ बंगालच्या किनाऱ्यावरून भारतीय भूभागात शिरल्यामुळे चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे. हे अधिक प्रमाणात मंदावल्यास पुन्हा त्यामुळे मान्सून मंदावू शकतो.

दरम्यान, १ मार्च ते २७ मे यादरम्यान राज्यात सरासरी ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सामान्य पावसापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. नेहमी या कालावधीत राज्यात साधारपणे ४८.८ मिमी पावसाची नोंद होते. यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस ४ इंचाहून अधिक नोंद झाला आहे.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस