शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मान्सूनची गोव्यासह देशातूनही एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:04 IST

सामान्यवेळेपेक्षा गोव्यातून तब्बल ८ दिवस तर देशातून ४ दिवस उशिराच मान्सून यंदा हटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : नैऋत्य मान्सूनने शेवटी गोव्यातून आणि भारतीय उपखंडातूनही निरोप घेतल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. सामान्यवेळेपेक्षा गोव्यातून तब्बल ८ दिवस तर देशातून ४ दिवस उशिराच मान्सून यंदा हटला आहे.

सप्टेंबरपासून सुरू होत असतो. परंतु यंदा परतीचा प्रवास हा दिवस उशिरा म्हणजेच २५ सप्टेंबरपासून सुरू झाला होता. ३ ते ५ ऑक्टोबर यांदरम्यान गुजरातमधून मान्सून माघारी फिरला तर महाराष्ट्रातून ९ ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतला. नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास हा राजस्थानमधून सामान्यतः १७ ऑक्टोबरपासून होतो. नऊ ऑक्टोबरनंतर मान्सूनच्या हाचालींची हवामन खात्यानेही वेबसाईटवर अपडेट दिली नाही. 

कारण या दरम्यानच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर चक्रीय वारे निर्माण होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यातही रुपांतर झाले होते. त्यामुळे गोव्यासह दक्षिणी राज्यात पावसाच्या सरी कोसळल्या. हवेत ओलावाही मोठ्या प्रमाणावर राहिला. त्यामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला होता. परंतु त्यानंतर वाऱ्याच्या दिशेत झालेले बदल आणि हवेतील कोरडापणा या निकषांवरून मान्सून गोव्यासह भारतीय उपखंडातून हटल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

गोव्याला भरभरून दिले

नैऋत्य मान्सूनने यंदा देशात कमीच वर्षाव केला. संपूर्ण देशात सरासरी १२ टक्के मान्सून तूट आढळून आली. गोव्याबाबत मात्र वेगळेच घडले. गोव्यात ६.५ टक्के अतिरिक्त पाऊस पडला. जून महिन्यात जोरदार पाऊस पडला आणि सप्टेंबरच्या अखेरीसही जोरदार बरसला. त्यामुळे यंदा मान्सूनने गोव्याला भरभरून दिले असे म्हणावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊस