शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मंत्री श्रीपाद नाईक यांनी किती स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जाहीर करावे, आरजीचे मनोज परब यांचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 15:28 IST

मंत्री श्रीपाद नाईक यांनी लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारी विषयी काहीच समस्या मांडल्या नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष तसेच उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत  केला. यावेळी त्यांच्या सोबत आरजीचे अजय खोलकर उपस्थित होते.

नारायण गावस -पणजी: गेली अनेक वर्षे लाेकसभेत खासदार म्हणून राज्याचे प्रतिनिधित्व करणारे केंदीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आतापर्यंत किती गोमंतकीय युवकांना केंद्र सरकारच्या नाेकऱ्या दिल्या हे लेखी सांगावे.  मंत्री श्रीपाद नाईक यांनी लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारी विषयी काहीच समस्या मांडल्या नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष तसेच उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत  केला. यावेळी त्यांच्या सोबत आरजीचे अजय खोलकर उपस्थित होते.मनोज परब म्हणाले, श्रीपाद नाईक हे राज्य संरक्षण मंत्री असताना त्यांनी गोवा शिपयार्डमध्ये किती गोमंतकीयांना नोकऱ्या दिल्या. त्यांनी जून २०२२ मध्ये एका व्हिडीओमध्ये गाेवा शिपयार्ड, पाेस्ट कार्यालय तसेच अन्य केंद्रशासित कार्यालये, उद्याेगांना गोमंतकीय युवकांना नोकऱ्या द्या असे आवाहन केले होते. तरीही तोच प्रकार सुरु आहे. गोवा शिपयार्डमध्ये माेठ्या प्रमाणात बाहेरील लोकांना नाेकऱ्या दिल्या जात आहेत.

श्रीपाद नाईक़ हे अनेक वर्षे राज्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गाेवा शिपयार्ड, गोवा पाेस्ट कार्यालय तसेच आयुष हॉस्पिटलमध्ये  किती स्थानिकांना नोकऱ्या दिल्या हे  लेखी जाहीर करावे. असे आवाहन मनोज परब यांनी केेले आहे. श्रीपाद नाईक यांनी एवढी वर्षे  खासदार राहून लाेकांसाठी काहीच केले नाही. लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारांविषयी एकसुद्धा प्रश्न मांडले

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण