शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

मंत्री श्रीपाद नाईक यांनी किती स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जाहीर करावे, आरजीचे मनोज परब यांचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 15:28 IST

मंत्री श्रीपाद नाईक यांनी लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारी विषयी काहीच समस्या मांडल्या नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष तसेच उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत  केला. यावेळी त्यांच्या सोबत आरजीचे अजय खोलकर उपस्थित होते.

नारायण गावस -पणजी: गेली अनेक वर्षे लाेकसभेत खासदार म्हणून राज्याचे प्रतिनिधित्व करणारे केंदीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आतापर्यंत किती गोमंतकीय युवकांना केंद्र सरकारच्या नाेकऱ्या दिल्या हे लेखी सांगावे.  मंत्री श्रीपाद नाईक यांनी लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारी विषयी काहीच समस्या मांडल्या नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष तसेच उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत  केला. यावेळी त्यांच्या सोबत आरजीचे अजय खोलकर उपस्थित होते.मनोज परब म्हणाले, श्रीपाद नाईक हे राज्य संरक्षण मंत्री असताना त्यांनी गोवा शिपयार्डमध्ये किती गोमंतकीयांना नोकऱ्या दिल्या. त्यांनी जून २०२२ मध्ये एका व्हिडीओमध्ये गाेवा शिपयार्ड, पाेस्ट कार्यालय तसेच अन्य केंद्रशासित कार्यालये, उद्याेगांना गोमंतकीय युवकांना नोकऱ्या द्या असे आवाहन केले होते. तरीही तोच प्रकार सुरु आहे. गोवा शिपयार्डमध्ये माेठ्या प्रमाणात बाहेरील लोकांना नाेकऱ्या दिल्या जात आहेत.

श्रीपाद नाईक़ हे अनेक वर्षे राज्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गाेवा शिपयार्ड, गोवा पाेस्ट कार्यालय तसेच आयुष हॉस्पिटलमध्ये  किती स्थानिकांना नोकऱ्या दिल्या हे  लेखी जाहीर करावे. असे आवाहन मनोज परब यांनी केेले आहे. श्रीपाद नाईक यांनी एवढी वर्षे  खासदार राहून लाेकांसाठी काहीच केले नाही. लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारांविषयी एकसुद्धा प्रश्न मांडले

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण