शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

कायदेशीर अडचणींमुळे गोव्यात खनिज खाणींचा लिलाव अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 20:00 IST

गोव्यातील 174 खनिज लिजांची मुदत येत्या 2020 साली संपुष्टात येत आहे. देशभरातील खनिज खाणींचा यापुढे लिलाव होणार आहे पण गोव्यातील खाणींचा कायदेशीर अडचणीमुळे लिलाव होणो कठीण बनले आहे.

पणजी - गोव्यातील 174 खनिज लिजांची मुदत येत्या 2क्2क् साली संपुष्टात येत आहे. देशभरातील खनिज खाणींचा यापुढे लिलाव होणार आहे पण गोव्यातील खाणींचा कायदेशीर अडचणीमुळे लिलाव होणो कठीण बनले आहे. अनेक अडथळे आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.

केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली 21 राज्यांतील खाण मंत्र्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला र्पीकरही उपस्थित होते. खाणपट्टय़ांची लिलाव प्रक्रिया पारदर्शक झाल्यामुळे

 एकूण 1 लाख 28 हजार कोटींचा महसुल यापूर्वी शासकीय तिजोरीत जमा झाला आहे. यापैकी 9क् हजार कोटी रुपये विविध राज्यांना मिळणार आहेत. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जिल्हा मिनरल फाऊंडेशनकडून अंमलात आणली जाणार आहे. फाऊंडेशनकडील पैसा अन्यत्र वळविला जाणार नाही. तो निधी खनिजपट्टय़ात खाणींमुळे ज्यांना बाधा पोहचली, त्यांच्या हितासाठीच खर्च केला जाईल. खनिजावर प्रत्येक सामान्य माणसाचाही अधिकार असतो व प्रत्येकाला लाभ व्हायला हवा, असे नरेंद्रसिंग तोमर म्हणाले. देशभरातील ज्या खनिजपट्टय़ांची मुदत येत्या 2क्2क् साली संपुष्टात येत आहे, त्या सर्वाच्या लिलावाची प्रक्रिया आतापासूनच सुरू झाल्याचे तोमर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. गोव्यातील स्थिती थोडी वेगळी आहे, असे मुख्यमंत्री र्पीकर यांनी सांगितले. गोव्यातील 174 पैकी काही लिजेस वन क्षेत्रत, काही अभयारण्यात येतात. शिवाय अनेक लिजांचे विषय हे न्यायप्रविष्ट आहेत. सर्वोच्च न्यायालयात निकाल कसा लागतो ते पहावे लागेल. 2क्2क् साली लिलाव करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. न्यायालयीन खटल्याचा निकाल वेगळा लागला तर, 2क्2क् ऐवजी 2क्37 साली गोव्यातील खनिजपट्टय़ांची मुदत संपते असे देखील होऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. लिलाव होणारच नाही असे आपण म्हणत नाही पण सध्या कायदेशीर अडचणी आहेत एवढे खरे असल्याचे र्पीकर म्हणाले.

टॅक्सींना स्पीड गवर्नर 

दरम्यान, राज्यातील पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांच्या संपाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही एवढेच आपण म्हटले आहे. संप केला म्हणून आक्षेप नाही. मात्र संप करण्यापूर्वी टॅक्सी व्यवसायिकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारला दिलेलेच नाही. स्पीड गवर्नर टॅक्सींना लावावेच लागतील. कारण तो कायदा आहे. शिवाय न्यायालयीन आदेशही आहे. आपण त्याविषयी काही करू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाenvironmentवातावरण