शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कायदेशीर अडचणींमुळे गोव्यात खनिज खाणींचा लिलाव अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 20:00 IST

गोव्यातील 174 खनिज लिजांची मुदत येत्या 2020 साली संपुष्टात येत आहे. देशभरातील खनिज खाणींचा यापुढे लिलाव होणार आहे पण गोव्यातील खाणींचा कायदेशीर अडचणीमुळे लिलाव होणो कठीण बनले आहे.

पणजी - गोव्यातील 174 खनिज लिजांची मुदत येत्या 2क्2क् साली संपुष्टात येत आहे. देशभरातील खनिज खाणींचा यापुढे लिलाव होणार आहे पण गोव्यातील खाणींचा कायदेशीर अडचणीमुळे लिलाव होणो कठीण बनले आहे. अनेक अडथळे आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.

केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली 21 राज्यांतील खाण मंत्र्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला र्पीकरही उपस्थित होते. खाणपट्टय़ांची लिलाव प्रक्रिया पारदर्शक झाल्यामुळे

 एकूण 1 लाख 28 हजार कोटींचा महसुल यापूर्वी शासकीय तिजोरीत जमा झाला आहे. यापैकी 9क् हजार कोटी रुपये विविध राज्यांना मिळणार आहेत. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जिल्हा मिनरल फाऊंडेशनकडून अंमलात आणली जाणार आहे. फाऊंडेशनकडील पैसा अन्यत्र वळविला जाणार नाही. तो निधी खनिजपट्टय़ात खाणींमुळे ज्यांना बाधा पोहचली, त्यांच्या हितासाठीच खर्च केला जाईल. खनिजावर प्रत्येक सामान्य माणसाचाही अधिकार असतो व प्रत्येकाला लाभ व्हायला हवा, असे नरेंद्रसिंग तोमर म्हणाले. देशभरातील ज्या खनिजपट्टय़ांची मुदत येत्या 2क्2क् साली संपुष्टात येत आहे, त्या सर्वाच्या लिलावाची प्रक्रिया आतापासूनच सुरू झाल्याचे तोमर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. गोव्यातील स्थिती थोडी वेगळी आहे, असे मुख्यमंत्री र्पीकर यांनी सांगितले. गोव्यातील 174 पैकी काही लिजेस वन क्षेत्रत, काही अभयारण्यात येतात. शिवाय अनेक लिजांचे विषय हे न्यायप्रविष्ट आहेत. सर्वोच्च न्यायालयात निकाल कसा लागतो ते पहावे लागेल. 2क्2क् साली लिलाव करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. न्यायालयीन खटल्याचा निकाल वेगळा लागला तर, 2क्2क् ऐवजी 2क्37 साली गोव्यातील खनिजपट्टय़ांची मुदत संपते असे देखील होऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. लिलाव होणारच नाही असे आपण म्हणत नाही पण सध्या कायदेशीर अडचणी आहेत एवढे खरे असल्याचे र्पीकर म्हणाले.

टॅक्सींना स्पीड गवर्नर 

दरम्यान, राज्यातील पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांच्या संपाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही एवढेच आपण म्हटले आहे. संप केला म्हणून आक्षेप नाही. मात्र संप करण्यापूर्वी टॅक्सी व्यवसायिकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारला दिलेलेच नाही. स्पीड गवर्नर टॅक्सींना लावावेच लागतील. कारण तो कायदा आहे. शिवाय न्यायालयीन आदेशही आहे. आपण त्याविषयी काही करू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाenvironmentवातावरण