शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

म्हादईप्रश्नास वेगळे वळण, मुख्य अभियंत्याचे पंख छाटले, हस्तक्षेप याचिका लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 20:02 IST

म्हादई पाणीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणि पाणी तंटा लवादासमोर येत्या आठवडय़ात हस्तक्षेप याचिका सादर होणार आहे. गोवा सरकारने या कामी म्हादई बचाव अभियानाचीही मदत घेतली आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणि पाणी तंटा लवादासमोर येत्या आठवडय़ात हस्तक्षेप याचिका सादर होणार आहे. गोवा सरकारने या कामी म्हादई बचाव अभियानाचीही मदत घेतली आहे. पाणीप्रश्न पेटलेला असताना गोव्याच्या जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी हे सुट्टीवर दुबईच्या दौ:यावर गेले असल्याने सरकारने नाडकर्णी यांच्याकडील सगळे अधिकार काढून अतिरिक्त अतिरिक्त मुख्य अभियंते पी. जे. कामत यांच्याकडे सोपविण्याचे ठरविले आहे. मंत्री विनोद पालयेकर यांनी तशी सूचना जलसंसाधन खात्याच्या सचिवांना एका नोटद्वारे मंगळवारी केली.संदिप नाडकर्णी हे सद्यस्थितीत तरी विदेश जौ:यावर जाऊ नयेत असे सरकारला वाटत होते. कर्नाटकचे प्रशासन म्हादईप्रश्नी आक्रमक असताना गोव्याचे प्रशासन मात्र संथगतीने असल्याने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता कामत यांच्याकडे अधिकार सोपविले जात असल्याने म्हादईप्रश्नी लढणा:या कायदा टीमलाही ते सोयीचे ठरेल, असे सुत्रंनी सांगितले. मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी हे सुट्टीवर विदेशात गेल्याने त्यांच्यावर आता अवलंबून राहता येणार नाही, असे मंत्री पालयेकर यांनी जलसंसाधन खात्याच्या सचिवांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे.मंत्री पालयेकर यांनी मंगळवारी म्हादई बचाव अभियानाशी चर्चा केली आहे. अभियानाने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात खटला जिंकलेला आहे. कर्नाटकने न्यायालयाचा अवमान केला असल्याने अभियानाकडून अवमान याचिका सादर केली जाईल. तसेच गोवा सरकारकडून इंटरलोक्युटरी अर्ज तथा हस्तक्षेप याचिका पाणी तंटा लवादासमोर सादर केला जाणार आहे. साक्षीदारांना 50 हजार कर्नाटककडून लवादासमोर जे साक्षीदार आणले जातात, त्यांना दिवसासाठी पन्नास हजार रुपयांचे शूल्क कर्नाटककडून दिले जाते. लवादासमोर उपस्थित राहण्यासाठी कर्नाटक सरकार साक्षीदारांना पन्नास हजार रुपये देते. आमचे साक्षीदार हे पैसे न घेता लवादासमोर येतात, असे मंत्री पालयेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. कर्नाटकच्या अधिका:यांनी कळसा-भंडुरा येथे प्रकल्पाचे काम करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे. आमच्याकडे छायाचित्रे आहेत व साक्षीदारही आहेत, असे पालयेकर म्हणाले. देखरेख समिती स्थापनदरम्यान, कणकुंबी येथे कर्नाटक सरकारने काम नव्याने सुरू करू नये म्हणून जलसंसाधन खात्याने आता दक्ष राहण्याचे ठरवले आहे. सरकारने मंगळवारी खात्याच्या चौघा अभियंत्यांची मिळून एक समिती नियुक्त केली आहे. अधीक्षक अभियंते एस. डी. पाटील, कार्यकारी अभियंते गोपिनाथ देसाई, सहाय्यक अभियंते दिलीप नाईक व सुरेश बाबू यांचा या समितीमध्ये समावेश आहे. दर आठवडय़ाला ही समिती कणकुंबी येथे भेट देईल व आपला अहवाल सरकारला सादर करील. जलसंसाधन सचिव पी. एस. रेड्डी यांनी तसा आदेश मंगळवारी जारी केला.

टॅग्स :goaगोवा